May 7, 2026
Vijay Javadhiya comment on Swaminathan
Home » स्वामीनाथन कमिशनच्या मागण्या लागू करणे ही खरी श्रद्धांजली
काय चाललयं अवतीभवती शेती पर्यावरण ग्रामीण विकास

स्वामीनाथन कमिशनच्या मागण्या लागू करणे ही खरी श्रद्धांजली

स्वामीनाथन यांनी देशात गहु आणि तांदुळ उत्पादनात क्रांती घडवली. स्वामीनाथन कमिशन लागू करा ही प्रत्येक शेतकऱ्याची मागणी असते. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवा अशी मागणी करणारे स्वामीनाथन आज आपल्यात नाहीत. पण त्यांनी केलेल्या मागण्यांचा विचार करून शेतकऱ्यांना न्याय देणे ही त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल

विजय जावंधिया
शेतकरी संघटना

इये मराठीचिये नगरी

मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.

👍 Facebook Page Follow करा
मराठी विचारांची डिजिटल नगरी

Related posts

शुक्रवार ता. २१ नोव्हेंबर पर्यंतचे पाच दिवस थंडीचेच

ग्रामीण स्तरावर अधिक काम करण्याचे संकेत भोंडवे यांचे आवाहन

सद्य:स्थितीचे वास्तव दर्शन घडवणारी भुईभेद

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!