April 19, 2024

Tag : पर्यावरण संवर्धन

शेती पर्यावरण ग्रामीण विकास

गंगा नदीचे शुद्धीकरण हवे, सुशोभिकरण नव्हे…

गंगेचे पावित्र्य जपण्यासाठी संत ज्ञान स्वरूप सानंद यांनी ११२ दिवस उपोषण करून प्राणत्याग केला. या आधी स्वामी निगमानंदांनी बलिदान दिले. आता फक्त ३६ वर्ष वयाचे...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

लक्ष्मीचे वाहन घुबड अंधश्रद्धेचे बळी

लक्ष्मीचे वाहन मानले जाणारे घुबड आधीपासूनच विविध अंधश्रद्धा आणि गैर समजुतीन घेरलेले. त्यात दिवाळीच्या दरम्यान घुबड पकडून त्याचे बळी देण्याची प्रथा मनाला व्यथित करणारी तर...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

वातावरणीय बदल परिषदेची स्थापना करण्याचा निर्णय

वातावरणीय बदलाच्या परिणामांवर कृती करण्यासाठी राज्य वातावरणीय बदल परिषद             इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज (आयपीसीसी) या संयुक्त राष्ट्राच्या संस्थेने वातावरणीय बदलाच्या अनुषंगाने सादर केलेल्या अहवालाबाबत...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

Photos : सह्याद्री भूषण धनेशासाठी महावृक्ष संवर्धनाची गरज

आंबा,काजू, रबर लागवडी साठी होणारी जंगली फळे देणार्‍या झाडांची तोड धनेश पक्ष्यांना अन्नासाठी अधिक लांबवर भटकंती करण्यास भाग पाडत आहे. एकंदरीतच सह्याद्रीच्या परिसरात असणार्‍या अधिवासाचे...
पर्यटन

वाळवंटात बहरलेले फुलांचे उद्यान

दहा वर्षापूर्वीच दुबईच्या राज्यकर्त्यांना जाणवले की, तेलाचे साठे भविष्यात कधीनाकधी संपणार आहेत. तेंव्हापासून त्यांनी देश पर्यटनासाठी सक्षम करण्यासाठी योग्य पाऊले उचलण्यास सुरवात केली. काही कालावधीत...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

“निसर्ग मित्र’ जपतेय पर्यावरण संवर्धनाचा वसा

कोल्हापुरातील “निसर्ग मित्र’ ही संस्था प्रत्यक्ष कृतीतून नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जागृती निर्माण करीत आहे. यामुळे प्रबोधन होतेच, त्याचबरोबरीने पर्यावरण संवर्धनाला हातभारही लागतो. ग्रामीण आणि सांस्कृतिक वसा...
पर्यटन

काय प्रकल्प प्रकल्प करत बसलाय ! पर्यटन एके पर्यटन करा !

रायगडमधील सर्व नद्यांतून काळं पाणी वाहतंय. ट्रेनमधून जाताना डोकावून चुकचुकता ना ? मग असाच विकास अपेक्षित असेल तर मग काय बोलणार ? विकास म्हणजे नेमका...
संशोधन आणि तंत्रज्ञान

समुद्रातील शैवालापासून बायोडिझेल

बायोडिझेल संदर्भात चेन्नई येथील राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्थेच्या संशोधकांनी नुकताच एक शोधनिबंध सादर केला आहे. त्यामध्ये जी. धरणी, डी. मगेश पीटर, जी. टी. मॅरी लीमा,...
काय चाललयं अवतीभवती

गरजूंना सेवाभावी `संदीप’ चा ‘आधार’.

रुकडीतील युवकाचा सेवाभाव, पर्यावरण संरक्षण यासह अनेक उपक्रमातून प्रबोधनही. कचरा निर्मुलनासाठी लढवली ही शक्कल.. वाचा सविस्तर.. लेखन- बोंगेपाटील सर, ९८२२४४४८५२ देणा-याने देत जावे घेणा-याने घेत...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

मन आनंदी ठेवण्यासाठी हा उपाय करा…

मन आनंदी ठेवण्यासाठी काय करायला हवं. हा प्रश्न सर्वांनाच पडतो. खचलेल्या मनाला उभारी देण्यासाठी काहीजण अध्यात्माचा आधार घेतात. पण प्रत्येकजण धार्मिक असतोच असे नाही. मग...