March 29, 2024

Tag : पर्यावरण संवर्धन

काय चाललयं अवतीभवती

भारताच्या जी -20 अध्यक्षपदाचे बोधचिन्ह अन् संकल्पना

भारताच्या जी -20 अध्यक्षपदाचे बोधचिन्ह, संकल्पना आणि संकेतस्थळाचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारताच्या जी -20 अध्यक्षपदाचे  बोधचिन्ह, संकल्पना आणि संकेतस्थळाचे अनावरण केले. पंतप्रधानांनी...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

प्लास्टिक बंदी पोकळ बडगा

खरे तर सर्वांना ह्याआधी फक्त कमी जाडीच्या पातळ पिशव्यावर बंदी आहे असे वाटत होते. पण पाण्याच्या बिसलरी बाटल्या, थंड पेये बाटल्या, केकचे प्लास्टिक डबे, प्लेट...
काय चाललयं अवतीभवती

रामसर स्थळांच्या यादीत भारतातील आणखी पाच स्थळांचा समावेश

नवी दिल्ली – रामसर स्थळांच्या यादीत देशातील महत्त्वाच्या पाच (5) नवीन पाणथळ स्थानाचा समावेश  केला आहे. यामुळे देशातील रामसर स्थळांची संख्या आता 54 इतकी झाली...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

निसर्गाच्या विचारातूनच निसर्गाचे संवर्धन शक्य

निसर्गाचा विचार जर प्रत्येकाने केला तर निसर्गाचे संवर्धन निश्चितच होईल. पठारावर उगवणाऱ्या वनस्पतींची कोणी पेरणी करत नाही. तरीही त्या दरवर्षी फुलतात. निसर्गाची ही किमया जाणून...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

पर्यावरण संवर्धनाचे आदर्शवत उपक्रम

नवे प्रयोग करून वृक्षांचे संवर्धन केल्यास निश्चितच पर्यावरणाचे संवर्धन होऊ शकेल. फक्त यासाठी मानसिकता तयार होणे गरजेचे आहे. लोकसहभागातून राबवण्यात येणारे हे उपक्रम निश्चितच सर्वांसाठी...
विश्वाचे आर्त

शास्त्ररूपी दुभत्या गायींचे संवर्धन गरजेचे

पर्यावरणाचे संवर्धन करण्याचे काम आपलेच आहे. साधुसंतांनी याबाबत नेहमीच प्रबोधन केले. वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे म्हणणारे संत तुकाराम यांनी याचेच तर प्रबोधन केले. शास्त्रामध्येही दुभत्या...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

बेहड्याची खरी ओळख ही भेळा म्हणूनच…

बेहडा हा पानझडी वृक्ष काँब्रेटेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव टर्मिनॅलिया बेलिरिका आहे. तो मूळचा आग्नेय आशियातील असून फळे व लाकूड यांसाठी त्याची लागवड करतात....
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

वणवा : प्रवृत्ती जळायला हवी !

गेली दोन वर्षे वणवा मुक्तीसाठी जनजागृतीचे काम चालू आहे. जागोजागी माहितीपर फलक, ग्रामसभांमधून मार्गदर्शन सत्रांद्वारे प्रबोधन, घरोघरी पत्रक वाटप सुरु आहे. ‘वणवा मुक्त कोंकण’ने जनजागृतीचे...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

गंगा नदीचे शुद्धीकरण हवे, सुशोभिकरण नव्हे…

गंगेचे पावित्र्य जपण्यासाठी संत ज्ञान स्वरूप सानंद यांनी ११२ दिवस उपोषण करून प्राणत्याग केला. या आधी स्वामी निगमानंदांनी बलिदान दिले. आता फक्त ३६ वर्ष वयाचे...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

लक्ष्मीचे वाहन घुबड अंधश्रद्धेचे बळी

लक्ष्मीचे वाहन मानले जाणारे घुबड आधीपासूनच विविध अंधश्रद्धा आणि गैर समजुतीन घेरलेले. त्यात दिवाळीच्या दरम्यान घुबड पकडून त्याचे बळी देण्याची प्रथा मनाला व्यथित करणारी तर...