January 16, 2026
Home » पाणी व्यवस्थापन

पाणी व्यवस्थापन

विशेष संपादकीय शेती पर्यावरण ग्रामीण विकास

विश्वभारती संकल्पनेतून जलस्त्रोतांचे संवर्धन – पृथ्वीला वाचवण्यासाठी !

जगाचा नकाशा पाहताना एखादी व्यापक सौंदर्यरेषा जाणवते — नद्या, तळी, समुद्र, हिमनद्या…जलचक्राची अखंड गती पृथ्वीला जिवंत ठेवते. पण आज या जीवनदायी घटकावरच काळाचे सावट दाटून...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

रब्बी मका अन् ज्वारीसाठी पीक सल्ला…

रब्बी पिकाच्या पेरणीनंतर आता आंतरमशागतीच्या कामांना वेग आला आहे. रब्बी मका अन् ज्वारीसाठीचा पीक सल्ला… रब्बी मका आंतरमशागत व तण नियंत्रण 👉🏽पीक उगवत असताना पक्षी...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

राज्यातील प्रदूषित नदी पट्ट्यांच्या पुनरुज्जीवनाचा कार्यक्रम हाती घेणार – पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

राज्यातील प्रदूषित नदी पट्ट्यांच्या पुनरुज्जीवनाचा कार्यक्रम हाती घेणार – पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे मुंबई – केंद्र शासनाच्या राष्ट्रीय जल गुणवत्ता मोजमाप योजनेनुसार झालेल्या सर्वेक्षणानुसार केंद्रीय प्रदूषण...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

केळी अन् डाळिंब पिकाची अशी घ्या काळजी

केळी पिक 🍌🍌पिकांची फेरपालटपिकांची फेरपालट न करता सतत केळी पीक घेण्यामुळे रोगकारक बुरशी आणि विषाणूंचे जीवनचक्र सतत चालू राहते. त्यामुळे उपाययोजना करूनही रोगावर प्रभावी नियंत्रण...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

कृषी सल्ला: वेल वर्गीय अन् टोमॅटो पिकाचे पाणी व्यवस्थापन

कृषी सल्ला: वेल वर्गीय अन् टोमॅटो पिकाचे पाणी व्यवस्थापन वेल वर्गीय पिके🍉🥒🍈पाणी व्यवस्थापन उन्हाळी हंगामात भाजीपाला लागवडीमध्ये सिंचनाचे काटेकोर नियोजन करणे अत्यंत आवश्यक असते. सिंचन...
काय चाललयं अवतीभवती शेती पर्यावरण ग्रामीण विकास

महाराष्ट्राला चार ‘राष्ट्रीय जल पुरस्कार’

महाराष्ट्राला चार ‘राष्ट्रीय जल पुरस्कार’ नवी दिल्ली : जल व्यवस्थापन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी सुर्डी ग्राम पंचायत सोलापूर, दापोली नगरपंचायत रत्नागिरी, ग्रामविकास संस्था, औरंगाबाद या...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

कोरोना काळातही कृषी क्षेत्रात उत्साहजनक वृद्धी

कोविड-19 चा प्रतिकूल प्रभाव असतानाही कृषी क्षेत्रात 2021-22 मध्ये  3.9 टक्के  तर 2020-21मध्ये 3.6 टक्के इतकी वृद्धी 2021-22  मध्ये  देशाच्या सकल मूल्यवर्धनात 18.8 टक्के वाटा असणाऱ्या कृषी...
काय चाललयं अवतीभवती शेती पर्यावरण ग्रामीण विकास

कल्पक शेतकऱ्याचा पद्मश्री 2022 ने सन्मान

आयसीएआर-सीसीएआरआय ने नामनिर्देशित केलेल्या कर्नाटकच्या किनारी जिल्ह्यातल्या कल्पक शेतकऱ्याचा पद्मश्री 2022 ने सन्मान… कर्नाटकच्या किनारी दक्षिण कन्नड जिल्ह्यातल्या अद्यनाडका गावातले कल्पक शेतकरी अमाई महालिंग नाईक यांना...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

अमिया महालिंगचा सन्मान

अचाट वाटावे असे प्रयत्न सिंचनासाठी त्याने कसे केले आणि त्यातून आपली तीन एकराची सुपारी, नारळ बाग संपन्न केली. ते त्या डॉक्युमेंटरी मधून दिसले. हाच छोटा...
काय चाललयं अवतीभवती शेती पर्यावरण ग्रामीण विकास

“आधी खडक फोडुनी तळी बांधावी”, छत्रपती शिवाजी महाराजांचे अज्ञापत्र

पाण्याची गरज लक्षात घेता किल्ल्यावर प्रामुख्याने दगडाचे खोदकाम करून तलाव निर्माण केले जात असत. हाच खोदकाम केलेला दगड विविध बांधकामासाठी वापरला जात असे. अशा प्रकारे...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!