कोकणच्या रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरचे लेखक जे. डी. पराडकर यांचे चपराक प्रकाशित “आजी आजोबांच्या गोष्टी ” हे पुस्तक आधी शीर्षकामुळं आणि नंतर या पुस्तकात अनेक आजी...
स्टेटलाइन एकाच महानगरात दोन आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याचा मान मुंबईला मिळाला आहे. जगभर विमान वाहतूक क्षेत्रात वेगाने प्रगती होते आहे. गेल्या दहा वर्षात मोदी सरकारच्या काळात...
आटकं हे तसं दुर्लक्षित फळ. पूर्वी खाऊचे प्रकार नसल्याने आणि तो घेण्यासाठी घरातून पैसे मिळत नसल्याने आम्हाला ही आटकंच आमचा खाऊ वाटायची. बालपणी या आटकांनी...
दोन्ही काकांनी सायबा विषयी केलेल्या वर्णनानंतर त्याच्यावर लिहीत असताना काही वेळा साहेबा माझ्या देखील डोळ्यासमोर उभा राहिला, हे मी माझे भाग्य समजतो. सायबाची उणीव पुढे...
कोकणातील दापोली तालुक्यातील केळशी गावात, गणेशोत्सवात गौराईचे आगमन झाल्यावर पेटते पलिते (मशाली) घेऊन नृत्य करायची पिढ्यांपिढ्या चालत आलेली परंपरा आहे. पारंपरिक पद्धतीचा पलित्याचा हा नाच...
कोकणवाडी म्हणजे एक आनंददायी, संपन्न आणि आपलेपणा जपणारं पर्यटनस्थळ. ज्या ठिकाणी मनापासून परत-परत जावसं वाटतं तेथे रक्ताचं नातं नसलं, तरी अंतर्यामी निर्माण होणारं नातं अधिक...
अनेक वर्षे काळोखात असणाऱ्या घराच्या भिंती विजेच्या लख्ख उजेडाने प्रकाशमान झाल्या. आता रॉकेलच्या दिव्यांचं कामही संपुष्टात आलं. गरजच उरली नसल्याने त्यांना कोणीही हाताळेनासं झालं. एका...
कोकणातील ग्राम व्यवस्था आजही गुरववाडी, कुंभारवाडी, बौध्दवाडी अशी गावगाड्याची जुनीच अस्तित्वात आहे. वाड्यावाड्यांमध्ये नांदणारा समाज जसा आत्मकेंद्री तसाच समाजकेंद्री आहे. समाजातील व्यक्तीचा प्रश्न हा त्या...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406