राखेखाली झाकून ठेवलेला निखारा फुकर मारून प्रकाशमान करावा; तसे आयुष्यभर मनात घर करून राहिलेले गाव लेखकाच्या या आठवणीतून प्रकाशमान होऊन मनात विहार करते. लेखकाला एका...
बंजारा समाजातील म्हणीवर मराठी आणि हिंदी भाषेचा प्रभाव दिसून येतो. काही म्हणी हिंदी, मराठीतून भाषांतरित झालेल्या वाटतात; पण अनेक म्हणी वेगळ्या तर आहेत तसेच जातीचा...
अवघड विषयावर लक्षणीय लेखन करणाऱ्या लेखिका – रा. रं. बोराडे वन्यप्राण्यावर सृजनात्मक लेखन करणे खूप अवघड असते. कारण त्यासाठी प्रत्यक्ष अनुभव अथवा अभ्यास आवश्यक असतो....
देवबाग किनारा – कार्ली नदी आणि अरबी समुद्रांचा संगम होणारा हे ठिकाण. मालवणपासून १२ किलोमीटर अंतरावर तर तारकर्लीपासून सहा किलोमीटरवर आहे. कोकणातील हा स्वर्गच असे...
पहिल्या भेटीतच “माझीये जातीचा मज भेटो कोणी…’ अशी आस लावणारे. या माणसात सत्त्वयुक्त असे काहीतरी आहे, भौतिक सुखदु:खाच्या चौकटीत न बसणारा हा माणूस आहे. मूल्ययुक्त...
घरीच औषधी वनस्पतींची लागवड करून त्यांच्यापासून आपण अनेक आजारांपासून मुक्ती मिळवू शकतो. यासाठी औषधी वनस्पतींची ओळख करून घेणे हे महत्त्वाचे आहे. निळा चित्रक, जिरॅनियम, रु...
कोकण हे जैवविविधतेने नटलेली आहे. पण काही व्यक्ती ही जैवविविधता जोपासत आहेत. त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. कोल्हापुरातील गार्डन्स क्लबने अशा ठिकाणी भेटी देऊन एक...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406