September 19, 2024

Month : March 2021

काय चाललयं अवतीभवती

साहित्यनिर्मिती मागील प्रेरणा सांगणारा ग्रंथ

राखेखाली झाकून ठेवलेला निखारा फुकर मारून प्रकाशमान करावा; तसे आयुष्यभर मनात घर करून राहिलेले गाव लेखकाच्या या आठवणीतून प्रकाशमान होऊन मनात विहार करते. लेखकाला एका...
संशोधन आणि तंत्रज्ञान

बंजारा समाजातील म्हणींचे सौंदर्य…

बंजारा समाजातील म्हणीवर मराठी आणि हिंदी भाषेचा प्रभाव दिसून येतो. काही म्हणी हिंदी, मराठीतून भाषांतरित झालेल्या वाटतात; पण अनेक म्हणी वेगळ्या तर आहेत तसेच जातीचा...
काय चाललयं अवतीभवती

काळाशी अन् काळजाशी बांधणारी श्रेष्ठ कलाकृती

अवघड विषयावर लक्षणीय लेखन करणाऱ्या लेखिका – रा. रं. बोराडे वन्यप्राण्यावर सृजनात्मक लेखन करणे खूप अवघड असते. कारण त्यासाठी प्रत्यक्ष अनुभव अथवा अभ्यास आवश्यक असतो....
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

Neettu Talks : डाळींबाच्या सालीपासून बनवा चेहरा सुंदर…

डाळींबाची साल आपण कचरा म्हणून टाकून देतो. पण त्यापासून आपण आपला चेहरा सुंदर बनवू शकतो, हे आपणास माहीत आहे का ? डाळींबाच्या सालीपासून फेस स्क्रब...
मुक्त संवाद

मनाचिया गुंफी..

कुणाच्या मनातले कधी ओळखू येत नाहीच. अन कुणी चुकून ओळखले तर अगदी मनकवडा आहे असे.. या मनाबद्दल किती लिहू अन किती नको असे झालेय. पण...
पर्यटन

डोळे दिपून टाकणारा देवबागचा किनारा…

देवबाग किनारा – कार्ली नदी आणि अरबी समुद्रांचा संगम होणारा हे ठिकाण. मालवणपासून १२ किलोमीटर अंतरावर तर तारकर्लीपासून सहा किलोमीटरवर आहे. कोकणातील हा स्वर्गच असे...
काय चाललयं अवतीभवती

नानायण…

पहिल्या भेटीतच “माझीये जातीचा मज भेटो कोणी…’ अशी आस लावणारे. या माणसात सत्त्वयुक्त असे काहीतरी आहे, भौतिक सुखदु:खाच्या चौकटीत न बसणारा हा माणूस आहे. मूल्ययुक्त...
विश्वाचे आर्त

तुका म्हणे भोळा । स्वामी माझा हो कोवळा॥

पाहा कैसे कैसे । देवे उद्धरिले अनायासे ॥१॥ ऐका नवल्याची ठेव । नेणता भक्तिभाव ॥ध्रु.॥ कैलासासी नेला । भिल्ल पानेडी बैसला ॥२॥ ऐका नवल्याची ठेव...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

औषधी वनस्पतींच्या लागवडीतून व्हा घरचा वैद्य…

घरीच औषधी वनस्पतींची लागवड करून त्यांच्यापासून आपण अनेक आजारांपासून मुक्ती मिळवू शकतो. यासाठी औषधी वनस्पतींची ओळख करून घेणे हे महत्त्वाचे आहे. निळा चित्रक, जिरॅनियम, रु...
पर्यटन

कोकणी जैवविविधेतेचे दर्शन घडवणारे हटके पर्यटन…

कोकण हे जैवविविधतेने नटलेली आहे. पण काही व्यक्ती ही जैवविविधता जोपासत आहेत. त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. कोल्हापुरातील गार्डन्स क्लबने अशा ठिकाणी भेटी देऊन एक...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!