fliif Reader app download

📚 fliif Reader

मातृभाषेत वाचनाचा आनंद

कथा, कादंबऱ्या, लोकसाहित्य आणि प्रेरणादायी पुस्तके — तुमची खिशातली डिजिटल लायब्ररी आता मोबाईलवर.

👉 fliif Reader डाउनलोड करा
June 19, 2026
Home Page 454
संशोधन आणि तंत्रज्ञान

समुद्राचे पाणी पिण्यायोग्य करण्यात संशोधकांना यश

समुद्राच्या पाण्याचे पिण्यायोग्य पाण्यात रूपांतर करण्यासाठी पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने केले स्वदेशी तंत्रज्ञान विकसित- केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांची माहिती समुद्राच्या खाऱ्या पाण्याचे पिण्यायोग्य गोड्या
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शेतीचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकारने जीएम पिकांना मान्यता द्यावी का ?

काय चाललयं अवतीभवती

वसंत आबाजी डहाके, दिशा पिंकी शेख यांना काळसेकर काव्य पुरस्कार जाहीर

कोल्हापूर – शिवाजी विद्यापीठाच्या वतीने देण्यात येणारा सन २०२२ चा ‘सतीश काळसेकर काव्य पुरस्कार’ ज्येष्ठ कवी व साहित्यिक वसंत आबाजी डहाके (अमरावती) यांना तर ‘ऋत्विज
मुक्त संवाद

झोडपा – झाडीबोलीतील कथासंग्रहातून

(आगामी *झोडपा* या झाडीबोलीतील कथासंग्रहातून )🌹🌹 *खरी कमाई* 🌹🌹 बन्यानीला जागोजागी भोक पडलेले , डोक्यावर फाटक्या दुपट्याचा फेटा बांधून टोंगऱ्यावरी सुतना गुंडलेला स्यामराव काड्या फोडून
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

वन्यजीव संवर्धन, जैवविविधतेचा शाश्वत वापर याविषयी भारत आणि नामिबिया यांच्यात सामंजस्य करार

भारताच्या ऐतिहासिक पट्ट्यांमध्ये चित्त्यांचा नैसर्गिक  अधिवास निर्माण करण्यासाठी वन्यजीव संवर्धन आणि जैवविविधतेचा शाश्वत वापर याविषयी भारत सरकार आणि नामिबिया सरकार यांच्यात आज एक सामंजस्य करार
काय चाललयं अवतीभवती

राजर्षी शाहू महाराज यांच्याविषयीची साहित्यकृती पाठविण्याचे आवाहन

कोल्हापूर – अखिल मानवजातीचे कल्याण हाच आपला ध्यास आणि श्वास मानून संपूर्ण आयुष्यभर लोककल्याणाचे कार्य करणारे रयतेचे राजे राजर्षी शाहू महाराज हे सदैव अभ्यासाचा, चिंतनाचा
मुक्त संवाद

‘मायबाप’ मध्ये ग्रामीण जीवनाचं समृद्ध चित्रण

अत्यंत संवेदनशील मनाचे असणारे कवी अय्युब पठाण लोहगांवकर यांनी बालपणापासून जे जे अनुभवलं ते ते शब्दबद्ध करण्याचं काम त्यांनी लिखानातून केले आहे. त्यांच्या जीवनाचे आणि
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

सूत्रकृमीचा प्रादुर्भाव जाणून त्वरित करा उपाययोजना

🦠 सूत्रकृमीचा प्रादुर्भाव जाणून त्वरित करा उपाययोजना 🦠 विविध पिकांवर सूत्रकृमीच्या प्रादुर्भावामुळे वाढ मंदावते. अन्नद्रव्ये कमतरता किंवा मरसारख्या रोगांप्रमाणे लक्षणे दिसून येत असल्यामुळे सूत्रकृमींचे निदान
सत्ता संघर्ष

अर्थव्यवस्थेतील घडामोडींचा अर्थायनमधून आढावा

जागतिकीकरण, उदारीकरण, खासगीकरण आणि आधुनिकीकरण या चार मंत्रतंत्राचा उद्घोष करत भारतीय अर्थव्यवस्थेत आमुलाग्र बदल घडत आहेत. भ्रष्टाचार निर्मुलन हे आव्हान यातून उभे राहीले आहे. अशाच
विश्वाचे आर्त

कुटुंबाच्या आरोग्यासाठी हवे देशी गायींचे संगोपन

देशात पुन्हा प्रतिसरकार स्थापण्याची वेळ आली आहे, असे महात्मा गांधी यांचे पणतू डॉ तुषार गांधी यांनी म्हटले आहे, यावर आपणास काय वाटते ? शेती हा
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!