fliif Reader app download

📚 fliif Reader

मातृभाषेत वाचनाचा आनंद

कथा, कादंबऱ्या, लोकसाहित्य आणि प्रेरणादायी पुस्तके — तुमची खिशातली डिजिटल लायब्ररी आता मोबाईलवर.

👉 fliif Reader डाउनलोड करा
June 19, 2026
Home Page 453
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शेतकऱ्यांच्या आत्महत्त्यांचे प्रमुख कारण कोणते?

आत्महत्त्या म्हणणे चूक आहे. मरणारे सगळे शेतकरी सरकारच्या धोरणाचे बळी आहेत. या आत्महत्त्या नसून खून आहेत व त्याला थेट सरकार जबाबदार आहे. सगळ्याच राजकिय पक्षांची
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

विषमतेचे गगन भेदत घेतलेली उंच झेप…

विषमतेचे गगन भेदत घेतलेली उंच झेप : आणि असा मी घडत गेलो आयुष्याला वळण देण्यासाठी परिस्थिती महत्वाची भूमिका बजावत असते . त्यात जन्मतः वाट्याला आलेली
मुक्त संवाद

जेथे जातो तेथे तू माझा सांगाती

पंढरपूरची वारी संपली. हा वारी वरचा शेवटचा लेख असं मी म्हटलं तरी देव काही वारीचा शेवटचा लेख असं म्हणायला तयारच नाही. कारण त्यानं परत एकदा
मुक्त संवाद

‘एका महामारीचा उत्तुंग दस्ताऐवज ठरणारी कादंबरी ‘लॉकडाऊन’

‘एका महामारीचा उत्तुंग दस्ताऐवज ठरणारी कादंबरी ‘लॉकडाऊन’ ‘लॉकडाऊन’ ह्या कादंबरीत डॉ. श्रीकांत पाटील यांनी आत्मभान ठेवून आपल्या डोळ्यांनी पाहिलेले या समाजाचे चित्र वास्तवपणे मांडलेले आहे.
मुक्त संवाद

आपलसं वाटणारं पुस्तकः ठिगळ

प्रभाकरने चितारलेली व्यक्तीचित्रे खूप काही शिकवून जातात. पडेल ते काम करण्याची चिकाटी, जिद्द आणि धमक असेल तर परिस्थिती कितीही वाईट असो मार्ग हे निघतातच हा
काय चाललयं अवतीभवती

दरडी का कोसळतात?

२०२२ साल ‘शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञाना’चे वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. शाश्वत विकास म्हणजे निसर्गाला कमीत कमी हानी पोहोचवणे होय. रस्ते आणि लोहमार्ग
काय चाललयं अवतीभवती

फर्ग्युसन महाविद्यालयातर्फे ‘एक दिवस बळीराजासाठी

‘अमृतवर्षा’ हा उपक्रम बळीराजाशी जोडलं जाण्याचा एक प्रयत्न होता. शेतातून धान्य पिकवण्यासाठी नेमके काय काय कष्ट करावे लागतात, एकंदरीत शेतीची प्रक्रिया काय असते या सगळ्या
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

निसर्गाच्या विचारातूनच निसर्गाचे संवर्धन शक्य

निसर्गाचा विचार जर प्रत्येकाने केला तर निसर्गाचे संवर्धन निश्चितच होईल. पठारावर उगवणाऱ्या वनस्पतींची कोणी पेरणी करत नाही. तरीही त्या दरवर्षी फुलतात. निसर्गाची ही किमया जाणून
काय चाललयं अवतीभवती

आयुर्वेदातील वैद्यांना वनसंवर्धनाची सक्ती करण्याची गरज

महाराष्ट्रातील वनक्षेत्रात गेल्या ५० वर्षात घट होताना पाहायला मिळत आहे. त्याची अनेक कारणे आहे. वाढते शहरी आणि औद्योगिकीकरण हा त्यातील एक मुद्दा आहे पण औषधी
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

जास्वंदीच्या फुलझाडासंदर्भात समस्या आहेत, तर मग जाणून घ्या टिप्स..

जास्वंदीच्या झाडाला कळ्या लागत नाहीत ? कळ्या लागल्या तर त्या गळूण पडतात ? पाने पिवळू पडून गळतात ? मिलीबगचा प्रादुर्भाव झालाय ? यासह जास्वदीच्या संदर्भात
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!