fliif Reader app download

📚 fliif Reader

मातृभाषेत वाचनाचा आनंद

कथा, कादंबऱ्या, लोकसाहित्य आणि प्रेरणादायी पुस्तके — तुमची खिशातली डिजिटल लायब्ररी आता मोबाईलवर.

👉 fliif Reader डाउनलोड करा
June 19, 2026
Home Page 455
काय चाललयं अवतीभवती

शो मस्ट गो ऑन…

आपण समजतो अभिनेत्यांना फारसे काही काम नसते. पण काही अभिनेते इतके व्यस्त असतात की त्यांना त्यांच्या कामातून वेळ काढणेही जमत नाही. माझी तुझी रेशीमगाठ या
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

वेलवर्गीय भाजीपाला – पीक सल्ला

🥒 वेलवर्गीय भाजीपाला – पीक सल्ला 🥒 जुलै महिन्यात काही ठिकाणी वेलवर्गीय भाजीपाला पिकांची लागवड सुरू आहे. जून महिन्यात लागवड केलेली पिके सध्या वाढीच्या अवस्थेत
मुक्त संवाद

मोहाची पोळी (मोहाची पुरणपोळी) – विदर्भाची खाद्यसंस्कृती

विदर्भात पूर्वापार या मोह फुलाचा उपयोग आहारात केला जात असल्याचे अनेक उदाहरणे आहेत. मी बघितलेली उदाहरणे म्हणजे मोह फुले भाजून खाणे, मोह फुले टाकून पुरणपोळी
काय चाललयं अवतीभवती

प्रतिसरकार स्थापण्याची वेळ ?…आपणास काय वाटते ? व्हा व्यक्त…

देशात पुन्हा प्रतिसरकार स्थापण्याची वेळ आली आहे, असे महात्मा गांधी यांचे पणतू डॉ तुषार गांधी यांनी म्हटले आहे, यावर आपणास काय वाटते ?
मुक्त संवाद

स्वच्छतेचा संदेश देणारे “गाव रामायण “

समाजातील लोकांना स्वच्छतेचा मंत्र देणारा, राष्ट्रसंतांच्या विचारांवर चालणारा “गाव रामायण” हा त्यांचा प्रभावी काव्यप्रकार आहे. हा संग्रह वाचतांना आपल्याला गदिमांच्या गीत रामायणाची आठवण झाल्याशिवाय राहत
व्हायरल

एकच कविता मराठीच्या २८ बोलीभाषांमध्ये !

एकच कविता मराठीच्या २८ बोलीभाषांमध्ये! हा एक अत्यंत वेगळा प्रकार, प्रयोग वाचला. ज्यांना यात रुची आहे अशा सर्वांना मी हे सर्व, जमा करून अग्रेषित करीत
विश्वाचे आर्त

चांगले विचार हे पेरावे लागतात

अनेक जण हजारो पारायणे करतात. पण तरीही मनाची शुद्धी होत नाही. कारण वाचन मनापासून केले जात नाही. मनाला घडविण्यासाठी पारायणे केली जावीत. त्या मनात चांगल्या
काय चाललयं अवतीभवती

संत साहित्य पुरस्कार योजनेसाठी पुस्तके पाठवा

पुणे – मातृमंदिर विश्वस्त संस्थेच्यावतीने प्रतिवर्षी संत वाड्.मय अभ्यासावर आधारित साहित्य पुरस्कार देण्यात येतात. शालेय विद्यार्थी आणि अध्यापक यांना संत वाइ.मयाचा अभ्यास करण्यासाठी विपुल साहित्य
विश्वाचे आर्त

जीवनातील पाण्याचे महत्त्व ओळखून व्यवस्थापन करण्याची गरज

पाणीही ज्याच्याशी संगती करते त्यात चैतन्य निर्माण करते. पेशीमध्ये फुगीरपणा आणते. पाणी आहे तोपर्यंत पेशीत जिवंतपणा राहतो. पाणी गेले की त्यातील जिवंतपणा नाहीसा होतो. शरीर
विश्वाचे आर्त

ब्रह्माशी ऐक्य साधन्यासाठी…

साधनेला बसल्यानंतर असे व्यत्यय, अस्थिरता ही वारंवार येत असते. पण आपण साधनेला का बसलो आहोत ? कशासाठी आपण साधना करत आहोत ? याचा विचार करून
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!