कोल्हापूर – अखिल मानवजातीचे कल्याण हाच आपला ध्यास आणि श्वास मानून संपूर्ण आयुष्यभर लोककल्याणाचे कार्य करणारे रयतेचे राजे राजर्षी शाहू महाराज हे सदैव अभ्यासाचा, चिंतनाचा...
जागतिकीकरण, उदारीकरण, खासगीकरण आणि आधुनिकीकरण या चार मंत्रतंत्राचा उद्घोष करत भारतीय अर्थव्यवस्थेत आमुलाग्र बदल घडत आहेत. भ्रष्टाचार निर्मुलन हे आव्हान यातून उभे राहीले आहे. अशाच...
कोल्हापूर – हौसाबाई पवार ट्रस्ट आणि राज प्रकाशनच्यावतीने कोरोना काळात प्रकाशित साहित्यकृतीना उत्कृष्ट साहित्य पुरस्कार जाहीर केले आहेत. नुकतेच या पुरस्कारांची घोषणा संस्थेच्यावतीने सौ. पद्मजा...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406