July 27, 2024

Month : December 2021

काय चाललयं अवतीभवती

मुर्झाच्या संमेलनात झाडीबोलीचा जागर

स्वच्छ समृद्ध गाव हे राष्ट्रसंतांचे स्वप्न – ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर मुर्झा येथील २८ व्या झाडीबोली साहित्य संमेलनात परिसंवादांची मेजवानी कुरझा पारडी जि.भंडारा (मुकूंदराज साहित्य नगरी)...
मुक्त संवाद

आडवळणाच्या समाज व्यथाकथांचा प्रदेश

संपतने महाराष्ट्र व महाराष्ट्र सीमा भागातील फिरस्तीतून लोकविलक्षण अपरिचित कहाण्या शोधल्या आहेत. व्यक्ती आणि घटना-घडामोडींवरील समाजवृत्तान्तपर स्वरूपाचे हे लेखन आहे. या कहाण्या त्याने चमकदार पॉलिश...
विश्वाचे आर्त

ब्रह्मवस्तूच्या वेगळेपणाची अनुभूती

कोण हुशार असतो. तर कोण मठ्ठ असतो. म्हणून या दोघांमध्ये असणारा आत्मा हा वेगळा नसतो. देहातील गुणापासून हा आत्मा वेगळा आहे. गुणानुसार आत्मा बदल नाही....
काय चाललयं अवतीभवती

दमसाचे ग्रंथ पुरस्कार जाहीर

संतोष जगताप, जगन्नाथ पाटील, दीपक पवार, अंजली ढमाळ, संपत मोरे आदींचा समावेश दोन जानेवारी २०२२ रोजी शाहु स्मारक भवन येथे पुरस्कार वितरण विजय चोरमारे, कृष्णात...
विशेष संपादकीय

कातकरी मुलांच्या भाषेत शिकताना, शिकविताना…

आदिवासी वाड्या वस्त्यावरील मुलांची भाषा वेगळी असते. त्यामुळे प्रमाण मराठी भाषा या मुलांना शिकताना अडचणी येतात. ही भाषा त्यांना पटकण समजत नाही. अशाने मुलांचा शाळेत...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शेतकऱ्यांनाही मिळावा भविष्य निर्वाह निधी

शासकीय नोकरदारांच्या श्रमातून निर्माण होणाऱ्या सेवासंपत्तीच्या मोबदल्यात त्यांना पेन्शन, बॉच्युयटी, प्रॉव्हिडंट फंड दिला जात असेल तर हेच काम शेतकरीही वेगळ्या पद्धतीने करतोच, मग शेतकऱ्यांनाही भविष्य...
मुक्त संवाद

चंद्रप्रभेचा आधारवड हरपला

वडणगे येथील चंद्रप्रभा शंकरराव पाटील यांचे १५ डिसेंबर 2012 रोजी निधन झाले. वयाच्या ९५ व्या वर्षापर्यंत सर्वाना आधार देणारी अशी माझी आजी नेहमीच आम्हाला प्रेरणा...
कविता

हिरवं पाखरू

हिरवं पाखरू हिरव्या रानी “हिरवं पाखरू”अवचित येऊन लागलं फिरूचुकवून डोळा उभं बांधावरकुठून आलं त्या कसं विचारू नजर शोधते काय हेरतेबाई मोठी सराईत वाटतेहिरव्या पोपटा लाल...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

गार्डन्स क्लबचे अनोखे पुष्प प्रदर्शन…

कोल्हापूर येथील गार्डन्स क्लबच्यावतीने ५१ व्या पुष्प प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. गार्डन्स क्लब व राजर्षी शाहू छत्रपती महाराज कृषी महाविद्यालयातर्फे आयोजित यामध्ये फुलांचे विविध...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

थंडीत कोंबड्यांचा करा असा सांभाळ

थंडीच्या दिवसात कोंबड्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. याचा परिणाम अंडी उत्पादनावर होत असल्याने थेट फटका व्यवसायास बसतो. थंडीत दिवसात कोंबड्यांचा सांभाळ कसा करायचा याबद्दल जाणून...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406