लंडनच्या रस्त्यावर फिरताना मात्र माधुरीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. स्त्रीची सुंदरता साडीमध्ये कशी बहरते याचा अनुभव तिने लंडनच्या या दौऱ्यात घेतला व इतरांनाही दिला. रस्त्यावर...
सातारा येथील अश्वमेध ग्रंथालय व वाचनालय यांचे वतीने दरवर्षी दिले जाणारे राज्यस्तरीय “कै भास्करराव माने स्मृत्यर्थ, अक्षर गौरव साहित्य पुरस्कार २०२१” जाहीर करण्यात आले आहेत....
जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२१ या वर्षातील प्रकाशित दोन उत्कृष्ट साहित्यकृतींना ‘अक्षरगौरव पुरस्कार २०२२’ पुरस्काराचे स्वरूप २,५००/- रोख, स्मृतीचिन्ह, शाल व श्रीफळ सातारा जिल्ह्यातील दोन...
सातारा येथील कुंडल कृष्णाई प्रतिष्ठानचे साहित्य पुरस्कार जाहीर झाले आहेत. बालसाहित्य , समीक्षा , कादंबरी , ललित लेखसंग्रह , कथासंग्रह या साहित्य प्रकारात पुरस्कार देण्यात...
सातारा , रत्नागिरी या जिल्ह्यांना जोडणारा आणि ऐतिहासिक महत्व असलेला कुंभार्ली घाट, मोठा विस्तार असणारे कोयना धरण आणि सह्याद्री घाट रांगांमध्ये आपलं वेगळच स्थान राखून...
बा. स.जठार, गारगोटी (वाघापूरकर) यांच्या भाकरीची शपथ या कथासंग्रहाला मिळाला तिसरा सन्मान. सातारा : येथील ग्रंथमित्र डॉ. शिवाजीराव चव्हाण ग्रंथालयाचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत....
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406