April 19, 2024
Home » अक्षरसागर साहित्य मंच गारगोटी

Tag : अक्षरसागर साहित्य मंच गारगोटी

काय चाललयं अवतीभवती

अक्षरसागर साहित्य मंचचे पुरस्कार जाहीर

गारगोटी – येथील अक्षरसागर साहित्य मंचच्यावतीने उत्कृष्ट साहित्यकृतींसाठीचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आल्याचे मंचाचे अध्यक्ष डॉ मा. ग. गुरव यांनी सांगितले. या पुरस्कारांचे वितरण शनिवारी...
काय चाललयं अवतीभवती

अक्षरसागर पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

कोल्हापूर – गारगोटी येथील अक्षरसागर साहित्य मंच यांचेवतीने अक्षरसागर साहित्य पुरस्कार देण्यात येतात. यासाठी पुस्तके मागविणेत येत आहेत. कादंबरी, कथा कविता, बालसाहित्य (गद्य, पद्य दोन्ही)...
काय चाललयं अवतीभवती

अक्षरसागरचे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर

प्रतिमा इंगोले (पुणे), दीपक तांबोळी (जळगाव), राजेश गायकवाड (औंढा नागनाथ), विरभद्र मिरेवाड (नांदेड) , गणपती कमळकर (कागल) या साहित्यिकांच्या साहित्यकृतींचा पुरस्कारामध्ये समावेश गारगोटी येथील अक्षरसागर...
कविता

आई काय असे ते आज मला कळत आहे

अक्षरसागर तर्फे आयोजित पहिल्या ग्रामीण साहित्य संमेलनात राजन कोनवडेकर यांनी सादर केलेली कविता आई आई असताना किंमत कळत नाही आणि गेल्यानंतर करता येत नाही तिचे...
काय चाललयं अवतीभवती

गारगोटी येथील अक्षरसागर साहित्य मंचचे पुरस्कार जाहीर

गारगोटी येथील अक्षरसागर साहित्य मंचतर्फे साहित्य पुरस्कार – 2021ची घोषणा करण्यात आली आहे. या पुरस्कारांचे वितरण १४ एप्रिल रोजी मडिलगे खुर्द ( ता. भुदरगड )...
व्हायरल

लबाड लांडगं…

राजन कोनवडेकर यांचा फुलबाज्या… लोका सांगे… हिस्रस्वापदांना म्हणतातजरा वागा सरळ |सापा परास विषारीनेतेच ओकतात गरळ || राजन कोनवडेकर ढोंग… व्यासपीठावरुन एकमेकांचीउणी दूणी काढत असतात |मारेकरीच...
काय चाललयं अवतीभवती

गावोगावी ज्ञान वाटत फिरणारा शिक्षणप्रेमी…

डॉ. मारुतीराव गोविंदराव माळी (डॉ. मा. गो. माळी ) सरांनी आपल्या विश्वव्यापी अनुभवांना ग्रंथरुप दिले. त्यांचा हातून सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, शिक्षणतज्ज्ञ जे. पी. नाईक...
काय चाललयं अवतीभवती

‘ अक्षरसागर ‘ चे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर

गारगोटी येथील अक्षरसागर साहित्य मंचाचे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार आज जाहीर करण्यात आले. यामध्ये शिक्षणतज्ञ प्राचार्य डाॅ. मा. गो. माळी यांना भुदरगड साहित्य भुषण – 2020...