लक्ष्मण दिवटे लिखित ‘ उसवण ‘ या संग्रहातील कथा शेतकरी आणि शेतमजूरांच्या बारोमास कष्ट करीत जगण्याचे भयावह आणि प्रखर वास्तव त्यांच्याच बोली भाषेतून अगदी जिवंतपणे...
लेखिका प्रतिमा इंगोले लिखित ‘राशाटेक’ ही व्दारकाच्या उद्ध्वस्त झालेल्या सांसारिक जीवनाची करुण कहाणी असून ही कहाणी वाचकाच्या अंतःकरणाचा ठाव घेणारी आहे. इतके सारे भोग वाट्याला...
बालकांना विविधांगी नातेसंबंध, आपला देश, महापुरुष, निसर्ग आणि पर्यावरण इत्यादिंचा सार्थ आणि नेमका परिचय सहजसुंदरतेने करून देण्याचा कवी अरुण वि. देशपांडे यांचा हेतू सफल झाला...
एकरेषीय कथानक असलेली ही कहाणी पारंपरिक रीतिने शिंपी व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकाच्या जगण्याची झालेली परवड मराठवाडी बेाली भाषेत आणि ओघवत्या शैलीत लेखकाने मांडल्यामुळे भावस्पर्शी झाली आहे....
मराठी साहित्यासाठी पावसाच्या कथा कविता नवीन नाहीत. ही सृष्टी सुंदर बनवणारा व वातावरण प्रसन्न करून सोडणारा रोमॅन्टिक पाऊस आपण अनेक ठिकाणी वाचला असेल. पण या...