fliif Reader app download

📚 fliif Reader

मातृभाषेत वाचनाचा आनंद

कथा, कादंबऱ्या, लोकसाहित्य आणि प्रेरणादायी पुस्तके — तुमची खिशातली डिजिटल लायब्ररी आता मोबाईलवर.

👉 fliif Reader डाउनलोड करा
June 10, 2026
Home Page 254
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

सबका साथ सबका विकास नव्हे जो हमारे साथ-उसका विकास

रुपयाचे अवमुल्यन शेतमालाचे भाव आणि महागाई जागतीक बाजारात साखर, तांदूळ, डाळी, सोडून सर्व शेतमाल मंदीत आहे. डॉलर मध्ये इतके भाव पडले आहेत की एम. एस.
काय चाललयं अवतीभवती

सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेल्या रानभाज्या आरोग्यासाठी उपयुक्त : कृषी अधिकारी उमेश पाटील

कोल्हापूर : दुर्मिळ रानभाज्यांचा उत्सव दरवर्षी भरवणे हा अतिशय स्तुत्य उपक्रम असून पुढील पिढीला रानभाज्यांची ओळख होणे आवश्यक आहे. देशात रासायनिक खते वापरात महाराष्ट्राचा क्रमांक
काय चाललयं अवतीभवती

शनिवार सकाळपासून पुढील ४८ तासात मुसळधार पावसाची शक्यता

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका.
कविता

बचत गट ….अद्याक्षरावरून कविता

बचत गट ……..निर्मला कुंभार यांची अद्याक्षरावरून कविता ब………..बचत होतच नसते मुळीबायकांचीसवय त्यांची जोडून जोडूनपैसे साठवायचीपण साठतात का ……..? च………चवली आणि पावली सुद्धादेतो मगतेव्हा पैशासाठी होते
गप्पा-टप्पा

पावसाचा जोर २५ ऑगस्ट पर्यन्त कायम

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका.
मुक्त संवाद

‘स्व’ च्या शोधातील कविता

बाईने आता रडगाणे बंद करावे आणि आपली स्वतःची वाट शोधावी. व्यवस्थेला प्रश्न विचारावेत. जगण्याच्या लढाईत खचून जाऊ नये. प्रत्येक वेळी मदतीला कुणी असेलच असे नाही.
विश्वाचे आर्त

आत्मसुखानेच आपले जगणं होते सुखी अन् समृद्ध

भौतिक विकास झाला म्हणजे आपण सुखी होतोच असे नाही. सुख हे मनातून यावं लागतं. त्यासाठी बाह्य गोष्टींचे ऐश्वर्य उपयोगी नाही. बाह्य गोष्टीतून क्षणिक आनंद निश्चितच
विशेष संपादकीय

उच्च शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्र पिछाडीवर ?

देशातील शासकीय व खाजगी विद्यापीठे, उच्च शैक्षणिक संस्था यांचे मूल्यमापन केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे केले जाते. या उच्च शिक्षण संस्थांचा दर्जा व गुणवत्ता याबाबतचा 2024चा ‘नॅशनल
काय चाललयं अवतीभवती

सोशल मीडियामुळे मराठी कविता उथळ होत गेली

कणकवली – आजच्या सोशल मीडियाच्या काळात मराठी कविता अधिक उथळ होत गेली असताना गंभीरपणे काव्य लेखन करणाऱ्या कवींना नांदगाव किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे कविवर्य नारायण
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

वाचता समाज निर्माण करणे हे विकासाच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचे

समाजात वाचन संस्कृती रूजवण्यात कोणत्याही सरकारला यश आले, तर सामाजिक संघर्ष कमी होण्यास मदत होणार आहे. समाजात आज जाती, धर्म, विविध पंथ, विचार प्रवाहाच्या निमित्ताने
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!