July 2, 2025
Home » J D Paradkar » Page 2

J D Paradkar

पर्यटन

शिरंबे येथील अद्भुत तळ्यातील मल्लिकार्जुन

शिरंबे येथील अद्भुत तळ्यातील मल्लिकार्जुन ! शिरंबे येथील मल्लिकार्जुन मंदिराकडे जाण्यासाठी तीन मार्ग उपलब्ध आहेत. हे मार्ग सावर्डे वहाळ फाटा, खेरशेत नायशी फाटा आणि आरवली...
मुक्त संवाद

थांबा !

शासनाच्या वतीने प्रवाशांसाठी बस थांब्यावर उभारण्यात आलेले प्रवासी मार्गनिवारे दिसायला मजबूत असले, तरी प्रत्यक्षात वर्षभरातच त्यांच्या दर्जाचा प्रत्यय येतो. अखेरीस ग्रामीण भागातील माणसं पूर्वी झोपडी...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

वानर माकडांचा खेळ !

वानर आणि माकडांचा खेळ, हे लेखाचे शीर्षक वाचून हा लेख एखाद्या मदाऱ्यावर आहे की काय ? अशी आपल्याला शंका येईल. मात्र प्रत्यक्षात तसे नसून गेली...
काय चाललयं अवतीभवती शेती पर्यावरण ग्रामीण विकास संशोधन आणि तंत्रज्ञान

धनेश मित्र !

धनेशाच्या अधिवासाचे पुनरुज्जीवन करणे आवश्यक आहे. कोकणातील धनेश पक्ष्यांच्या संवर्धनासाठी त्याच्या ढोल्यांचे संरक्षण आणि नोंदणी, अधिवासाचे पुनरुज्जीवन, खाद्यफळांच्या वृक्षांची लागवड, खाजगी जागेतील धनेश पक्ष्यांच्या ढोल्यांचे...
पर्यटन फोटो फिचर

कर्णेश्वरांचा किरणोत्सव !

कर्णेश्वर मंदिराच्या आतील आणि बाहेरील प्रत्येक शिल्प म्हणजे अभ्यासाचा आणि प्रबंधाचा विषय आहे . या प्रत्येक शिल्पात दडलेला अर्थ आणि याचे महत्व जाणून घेणे ही...
पर्यटन

रामेश्वर पंचायतन !

कळंबस्ते येथील एक गानू नामक व्यक्ती मध्यप्रदेशला अहिल्याबाई होळकर यांच्या संस्थानात सेवेत होती. अहिल्याबाई या शिवभक्त असल्याने त्यांनी काही शिवधन या गानूंच्या हाती सोपवून त्यांच्या...
मुक्त संवाद

सौंदर्य !…

विशेष म्हणजे पूर्वीची ही पध्दत आजही तेवढ्याच उत्साहाने सुरू आहे. पूर्वीच्या घरांना असणाऱ्या भिंती जाड असण्याचे कारण म्हणजे उष्णता आत मध्ये येऊ नये आणि घरातील...
फोटो फिचर शेती पर्यावरण ग्रामीण विकास

मोर खरचुडी वेलीने निसर्गप्रेमींना घातली भुरळ !

सध्या सर्वत्र सडे विविध फुलांनी बहरलेत . पांढरा , गुलाबी , जांभळा , पिवळा , हिरवा असे रंग सड्यांची माळरानाची शोभा वाढवत आहेत. मोर खरचुडी...
काय चाललयं अवतीभवती पर्यटन सत्ता संघर्ष

प्रचितीगडावर जाण्यासाठी उभारली शिडी !

नवीन शिडी उभी करायची तर जुनी शिडी बाजूला करणे आवश्यक होते. हे काम खूपच धोकादायक असल्याने काळजीपूर्वक करावे लागणार होते. वाहतूक कठीण असल्याने साहित्य मर्यादित...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

निसर्ग !…

पावसाच्या पहिल्या सरींच्या जोरावर मोकळ्या जागेत उगवणारं हिरवं गवत त्यावरील जलबिंदूंच्या तळव्यांना होणाऱ्या नाजूक स्पर्शांमुळे एवढं काही मुलायम भासतं की असा स्पर्श केवळ निसर्गाकडूनच अनुभवावा...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!