बाजारात आपणास सर्वच भाज्या ताज्या वाटतात. शेतकऱ्यांकडून भाजी बाजारात येई पर्यंत कमीत कमी एक -दोन दिवसांचा कालावधी लागतो. अशावेळी ताज्या भाज्या ओळखणे अवघड होऊन बसते. पाणी मारून भाजी ताजी असल्याचा दावा विक्रेते करतात. मग अशावेळी ताजी भाजी कशी ओळखायची ? बाजारात भाजी खरेदी करताना ती कशी असावी ? हे जाणून घ्या स्मिता पाटील यांच्याकडून….
हा विषय आपणास आवडला असेल तर वेबसाईटवर लाईक करायला विसरू नका तसेच इये मराठीचिये नगरी वेबसाईटच्या कमेंट बाॅक्समध्ये कमेंट द्यायलाही विसरू नका..
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.