वालुग या प्रस्तुत कथासंग्रह मध्ये त्यांच्या १० कथा समाविष्ट केलेल्या आहेत. या संग्रहातील बऱ्याच कथा व्यक्तिचित्रणात्मक अशा आहेत. काळा सुरा, हजारे मास्तर, टाचरी सुंदरा, हजामत...
दुसऱ्या वनराई बालकुमार साहित्य संमेलनामध्ये डॉ. प्रतिमा इंगोले यांनी केलेल अध्यक्षीय भाषण… आज ह्या पावनपर्वावर इथे जमलेल्या सर्वांना मी प्रथम वंदन करते. कारण पर्यावरण रक्षणासारख्या...
पूर्वी कामात -विशेषतः स्त्रियांच्या- शारीरिक कष्ट असायचे. ते हलके करण्यासाठी कामांच्या लयतालाशी शरीराची लय साधत, त्यांच्याशी गाण्याची लयही जोडली जायची. बाईंनी अधोरेखित केलेला अजून एक...
“ग्रामीण साहित्य हे समाजाच्या परिवर्तनाचे आरसे आहे. एकविसाव्या शतकातील बदलत्या ग्रामीण जीवनाचे शास्त्रीय दर्शन घडविणे हे या ग्रंथाचे मुख्य उद्दिष्ट आहे. संशोधक व अभ्यासकांनी आपले...
सचिन वसंत पाटील यांनी विविध बोली भाषेतील उत्कृष्ट कथांचे संकलन करून “मायबोली, रंग कथांचे” हा कथासंग्रह प्रसिद्ध केला आहे. लक्षवेधक आगळे-वेगळे वारली चित्राचे मुखपृष्ठ, सावित्रीबाई...
तर असं हे मनाच्या कणगीत लिपान लावून ठेवलेलं आठवणींचं शब्दरुपी धान्य लेखकानं कोरोना महामारीत गमावलेल्या जीवांना समर्पित केलं आहे. सुखदुःखांशी समरस होत गतकाळाच्या आठवणींनी गजबजलेल्या...
‘खुरपं’ या संग्रहाद्वारे आधुनिक ग्रामीण जनजीवनाचा विशेषत: स्त्रीजीवनाचा चांगला आलेख मांडण्याचा प्रयत्न सुचिता घोरपडे यांनी केला आहे. ग्रामजीवनातल्या मध्यमवर्गीय स्त्री जीवनाच्या, दु:ख भोगाच्या कहाण्या या...
जात्यावर दळण दळताना स्त्रिया ओव्या म्हणत. त्यामध्येदेवता, रुढी परंपरा, नातेसंबंध, दैनंदिन जीवनातील घडामोडी या गोष्टी बोलीभाषेत शब्दबद्ध करुन त्यांत स्त्रि हृदयातील अनेक भावभावनांचे कल्लोळ व्यक्त...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406