मोठेपणाच्या धावपळीत बालपण कधी मागे सरले. नागरिकरणात गावपण हरवलं. आज आयुष्याच्या मध्यात या सर्व गोष्टी विचार करायला भाग पाडतात. ‘जिथे हरवले..तिथेच शोधायला हवे.. सह्याद्रीच्या कुशीत...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406