बिहारला नैसर्गिक साधन संपत्ती आहे. जमीन चांगली आहे. पाण्याचा पुरवठा भरपूर आहे. मनुष्यबळ खूप आहे. या साऱ्याचा सदुपयोग करून घेऊन नवी दिशा देण्याची वणवा आहे....
मराठा समाजाला आरक्षण द्यावे ही खूप जुनी मागणी आहे. त्यावर सरकारने गांभीर्याने विचार केला नाही. या मागणीच्या मागील अर्थकारण, समाजकारण आणि शैक्षणिक धोरण या सर्वांचे...
जागर..!मराठी माणसाचे अस्तित्व या कष्टकऱ्यांच्यामुळे टिकली आहे. राजे महाराजे सारखे येऊन भाषणे करणाऱ्या राज आणि उद्धव मुळे नव्हे..! तुम्ही अनेक चुका केल्या. कसेही वागलात. मराठी...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406