उसाला रास्त भाव देण्यासाठी सायखेडा साखर कारखान्यावर एक डिसेंबरला किसान सभेने आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे. या संदर्भात किसान सभेचे राजन क्षीरसागर यांनी आंदोलनात सहभागी...
नवी दिल्ली – तामिळनाडूत कोइम्बतूर येथे आयोजित दक्षिण भारत नैसर्गिक शेती शिखर परिषद 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल शेतकऱ्यांशी संवाद साधला. नैसर्गिक शेती...
आंब्यावरील भिरुड किंवा खोडकिडा जीवनचक्र अन् नियंत्रणआंब्यावरील भिरुड किंवा खोडकिडा: लक्षणे, जीवनचक्र आणि प्रभावी नियंत्रण पद्धती. शाश्वत कीडनियंत्रण, कापणीपूर्व उपाय आणि व्यवस्थापनावर सविस्तर मार्गदर्शन. डॉ....
आंब्याच्या कोयीतील सोंडे कीड व फळ पोखरणाऱ्या अळीची लक्षणे, नुकसान, जीवनचक्र व प्रभावी नियंत्रण पद्धती जाणून घ्या. उत्तम आंबा उत्पादनासाठी उपयुक्त मार्गदर्शन....
मुंबई: महिला पत्रकारांना सुरक्षित आणि सक्षम कामाचे वातावरण देणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. प्रसारमाध्यमांमधील विशाखा समितीचे वास्तव तपासण्याची गरज आहे, असे मत यशवंतराव चव्हाण...
आंबा पिकावरील तुडतुडे, त्यांची लक्षणे, नुकसान, जीवनचक्र आणि प्रभावी नियंत्रण उपायांची सविस्तर माहिती. शाश्वत, जैविक व रासायनिक नियंत्रण पद्धतींसह संपूर्ण मार्गदर्शक. डॉ. बी. व्ही. भेदे...
कोल्हापूर – : कवी अरुणचंद्र गवळी आणि फेलिक्स डिसोजा यांची कविता मानवी मूल्यांची बूज राखणारी आहे. अशा कवींना पुरस्कार देऊन शिवाजी विद्यापीठाने त्यांचा केलेला सन्मान...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406