काय मिळालं त्या पावसाला,मिळालं काय त्या महापुराला ?त्राही-त्राही झाली तना-मनांची साऱ्याचआवरावे कसे आता जिवलगांच्या शोकाला ?माझ्या माणसांच्या स्वप्नासह - घरकुलेही वाहून गेली मोठ्या घरट्यातील जीवही...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406