July 27, 2025
Home » वसुंधरा काशीकर

वसुंधरा काशीकर

शेती पर्यावरण ग्रामीण विकास

‘डेनिम घातलेला गांधी’….!!

शरद जोशींनी १९८० च्या दशकात महाराष्ट्रात आंबेठाणला शेतकरी संघटना स्थापन केली. त्याआधी ते स्वित्झर्लंडला युनोमध्ये अत्यंत अभिजात आणि संपन्न जीवन जगत होते. पृथ्वीवरचा स्वर्ग स्वित्झर्लंड...
विशेष संपादकीय

चला, राष्ट्रीय एकात्मतेसाठी संस्कृती जोपासूया…

भाषा सक्ती, राष्ट्रीय एकात्मता, व्यक्तीवाद आणि मानसिक असुरक्षितता…. India,that is bharat shall be a union of states…असं भारतीय संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवलंय….त्यांनी...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

हा प्रश्न मराठी साहित्याला कधी पडेल ?

यवतमाळ जिल्ह्यातील रावेरी येथे झालेल्या सातव्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनामध्ये वसुंधरा काशीकर यांनी केलेले अध्यक्षीय भाषण… अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!