fliif Reader app download

📚 fliif Reader

मातृभाषेत वाचनाचा आनंद

कथा, कादंबऱ्या, लोकसाहित्य आणि प्रेरणादायी पुस्तके — तुमची खिशातली डिजिटल लायब्ररी आता मोबाईलवर.

👉 fliif Reader डाउनलोड करा
June 10, 2026
Home Page 446
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

जास्वंदीच्या फुलाचे सरबत..!

देवासाठी वापरलेली जास्वंदीची फुले टाकून देवू नका त्यापासून तुम्ही फुडकलर बनवू शकता. तसेच त्याचे सरबतही बनवू शकता. ते कसे करायचे ? हे जाणून घेण्यासाठी पाहा
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

रोजगार, उद्योजकता वृद्धीसाठी पदवी शिक्षण पद्धतीत बदलाची गरज

यशस्वी उद्योजकांच्या भेटी व त्यांचे व्याख्याने व प्रश्नोत्तरे यामुळे पदवीधरामध्ये उद्योगधंद्याविषयी आवड व तळमळ निर्माण होण्यास मदत होईल. भारत देशातील सर्वोत्तम आदर्श व यशस्वी उद्योजक
कविता

पाऊस

पहिला पाऊस आस लावूनी बसलीधरणी ही मातापहिला पाऊस येताचआनंदली भूमाता… मातीचा सुगंधआसमंती पसरलाधुंद होऊनी मगमोगराही बहरला…. मरगळलेल्या रोपांनाअंकुर फुटून आलेपानापानांत दिसेमोहोर छान फुले… फुलातून फळ
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

महाराष्ट्र कृषिसमृद्ध करणारी पिकं

राज्याला लाभलेल्या विविध हवामान विभागांमुळे आपण निरनिराळ्या प्रकारची फळे तसेच भाजीपाला पिकांचे उत्पादन घेऊ शकतो. म्हणूनच इथले शेतकरी कमी उत्पन्न देणार्‍या पिकांकडून जास्तीचे मूल्य-उत्पन्न देणार्‍या
मुक्त संवाद

मुलांचं भावविश्व समृद्ध करणाऱ्या कविता

‘थुई थुई आभाळ’ मधल्या कवितांचे विषय जसे मुलांच्या रोजच्या जगण्यातील आहेत, तसेच ते त्यांच्या अभ्यासातलेही. परिसर अभ्यास या विषयातून त्यांना ज्या विषयांची माहिती घ्यायची आहे,
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

सक्युलंटची काळजी कशी घ्यायची ?

वेगवेगळ्या हंगामामध्ये सक्युलंटची काळजी कशी घ्यायची ? पाण्याचा वापर किती करायचा ? कोणत्या कुंडीमध्ये लावायचे ? रिपॉट कोणत्या महिन्यात करायचे ? खतांचा वापर केव्हा करायचा
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

सिलिंगमधून जमिनी मिळालेल्यांनी काय केले ? यावर अभ्यासाची गरज

आपल्या देशात जमीन वाटपाचा जो कार्यक्रम झाला तो ‘आयजीच्या जीवावर बायजी उदार’ या स्वरूपाचा होता, ‘हलवायाच्या दुकानावर तुळसीपात्र’असेही म्हणता येईल. त्यास आमचा विरोध आहे. अमर
कविता

घराघरावर तिरंगा हा लावुया

घराघरावर तिरंगा हा लावुयामनामनात देशभक्तीचे बीज रूजवूया तिरंगा आमुची शानत्याच्यासाठी देऊ प्राणचला तिरंग्याचा मान वाढवुयाघराघरावर तिरंगा हा लावुया. लहान मोठे असो कुणीदेशासाठी तयार नेहमीदेशवीरांचे क्रांतिकार्य
मुक्त संवाद

सद्गुणांचा मूल्यसंस्कार बिंबविणारी बालकविता

रंजनाबरोबरच शिस्त, कष्ट, चतुराई, जिज्ञासा, कलाप्रेम, देशप्रेम, आनंददायी शिक्षण, आधुनिकता, मानवता, पर्यावरण संवर्धन, शांततामय सहजीवन, संशोधक वृत्ती, मुक्या जीवांचा लळा इत्यादी सद्गुणांचा मूल्यसंस्कार बिंबविणारी ही
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

सिलिंग कायद्याचा उद्देश काय असावा बरे…?

राज्यकर्त्यांच्या मनात शेती आणि शेतकऱ्यांविषयी एक प्रकारची अढी होती. ते कसेही जगले तरी हरकत नाही, मात्र ‘इंडीया’चा विकास झाला पाहिजे, असे त्यांच्या मनात होते. किंबहुना
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!