September 5, 2025

मराठी लेखक

शेती पर्यावरण ग्रामीण विकास

मारुती चितमपल्ली यांच्या लेखनाचा नवा पैलू ।। चितमपल्ली आणि गंडभेरूंड ।।

माझ्यासारख्या चौकस वाचकाचं सहज वाचनही निरुद्देश राहू शकत नाही, असं माझ्या लक्षात आलं. मारुती चितमपल्ली यांचे लेख वाचताना काय काय संदर्भ माझ्या डोळ्यासमोरून तरळून जात...
मुक्त संवाद

भिंगुळवाणे दिवस ही निराशेतून सकारात्मकतेकडे नेणारी कादंबरी

अत्यंत प्रगत मेंदू असलेल्या मनुष्याच्या बुद्धिमत्तेचा कस लागावा आणि प्रसंगी त्याच्या असहायतेवर, मानवी मर्यादेवर त्याने खजिल व्हावे अशी कोरोना काळात उद्भवलेली परिस्थिती हा या कादंबरीचा...
मुक्त संवाद

समाजभान बाळगणाऱ्या पत्रकाराचा प्रत्यय

जत्राटकर नेहमी ‘नाही रे’च्या बाजूने विषयाचा शोध घेत, भांडवलशाहीचे समर्थन करणारे गरिबांना पुन्हा खोल दरीत कसे ढकलत आहेत, याचे आकलन मांडतात. फेसबुक, व्हॉट्सअॅप यांसारख्या माध्यमांनी...
मुक्त संवाद

ब्लॅक, व्हाईट अन् ग्रे मध्ये मुख्यत्वे समाजचिंतनशील स्वरूपाचे लेखन

डॉ. आलोक जत्राटकर यांचे हे लेखन मुख्यत्वे समाजचिंतनशील स्वरूपाचे आहे. आत्मपरता आणि त्यांच्या संवेदनशीलतेचे विशेष नोंदवणारे तसेच त्यांच्या विचारदृष्टीचे सम्यकचित्र या लेखनात आहे. व्यापक सामाजिक...
काय चाललयं अवतीभवती मनोरंजन

उदय जाधव यांच्या ‘ गार्गी आणि इतर एकांकिका’ ग्रंथाचे प्रकाशन

गार्गी आणि इतर एकांकिका मराठी रंगभूमीवरील प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक उदय जाधव यांच्या ‘ गार्गी आणि इतर एकांकिका’ या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा रविवार २९ जून रोजी...
काय चाललयं अवतीभवती

सोलापूर येथील निर्मला मठपती फाऊंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

सोलापूर – मराठी साहित्य विश्वातील सुप्रसिध्द लेखिका / कवयित्री कै. निर्मला मठपती यांच्या स्मरणार्थ फाऊंडेशनच्या विश्वस्तांनी सर्वोत्कृष्ट साहित्य निर्मिती पुरस्कार २०२५ देण्याचे योजिले आहे. पुरस्काराचे...
काय चाललयं अवतीभवती मनोरंजन

जयंत पवार यांच्या लेखनाशी दिग्दर्शक महेश मांजरेकर प्रामाणिक राहिले नाहीत – अभिनेते अनिल गवस

जयंत पवार यांच्या लेखनाशी दिग्दर्शक महेश मांजरेकर प्रामाणिक राहिले नाहीत जयंत पवार संमेलनात संमेलनाध्यक्ष अभिनेते अनिल गवस यांचा स्पष्ट आरोप संमेलनाला मुंबई, पुणे, गोवा रत्नागिरी,...
काय चाललयं अवतीभवती

ज्येष्ठ लेखक जयंत पवार स्मृती संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिनेते अनिल गवस

22 जून रोजी मालवण येथे समाज साहित्य प्रतिष्ठान, बॅ. नाथ पै सेवांगणचे आयोजनव्याख्यान, मुलाखत, ग्रंथ प्रकाशन कविसंमेलन आदी कार्यक्रमाचे आयोजन कणकवली – सिंधुदुर्ग सुपुत्र मराठीतील...
काय चाललयं अवतीभवती

मराठी बालसाहित्याची समीक्षा आजही उपेक्षित – भारत सासणे

पुणे येथे प्राचार्य डॉ. किसनराव पाटील राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कारांचे वितरण पुणे – मराठी समीक्षेमध्ये बालसाहित्याची समीक्षा ही नेहमीच उपेक्षित राहिलेली असून आजही ती तुरळक स्वरूपात...
मुक्त संवाद स्पर्धा परीक्षा, शिक्षण

डॉ. श्रीकांत पाटील यांच्या नाट्यछटा प्रयोगक्षम

डॉ. श्रीकांत पाटील यांच्या ‘बहुरंगी बहुढंगी नाट्यछटा’ ह्या संग्रहात एकूण २६ नाट्यछटा आहेत. यात विषयांची विविधता आहे. शाळेतील वर्गप्रतिनिधीला (मॉनिटर ) वर्गाची शिस्त राखण्यासाठी सगळ्यांचा...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!