September 13, 2025
Home » सांस्कृतिक

सांस्कृतिक

काय चाललयं अवतीभवती

सरकारचे सांस्कृतिक धोरण अस्थिर – संमेलनाध्यक्ष कवी अजय कांडर

कोकणच्या नव्या कलाकारांना हवा तसा मंच उपलब्ध होत नाही. त्यामुळे इथल्या गुणी कलाकारांना प्रेरणाही मिळत नाही. परिणामी बालपणापासूनच उपजत कलागुण असणारे कलावंत दुर्लक्षित राहतात किंवा...
मुक्त संवाद विशेष संपादकीय

हर शख्स परेशानसा क्यों हैं ?

जागतिकीकरणोत्तर समाज आणि पर्यायाने समाजातला प्रत्येक माणूस कुठल्या तरी बेटावर रहात असल्यासारखा दिसतो आहे. तो आपल्या समाजापासून, माणसांपासून, नातेसंबंधांपासून तुटून विलग झाल्यासारखा आहे. शहरयार यांची...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!