“पगारवाढ झाली का रे तुझी?”“हो रे… झाली.”“किती?”“तीन आकडी!”“व्वा! म्हणजे हजारात?”“नाही रे… रुपयांत!” अशी संभाषणे जर तुम्हाला एखाद्या बसस्टॉपवर, टपरीवर, कॅफेटेरियात किंवा ऑफिसच्या कॅंटीनमध्ये कानावर आली,...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406