September 5, 2025

सत्ता संघर्ष

सत्ता संघर्ष

लोकांनी कमावलं, आयोगाने घालवलं..!

निवडणूक आयोगाने आजवर चांगले काम केले होते. पण गेल्या काही वर्षातील निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे मतदारांच्या विश्वासाला धक्का बसला आहे हे कोणी नाकारू शकणार नाही. त्यामुळेच...
विशेष संपादकीय शेती पर्यावरण ग्रामीण विकास सत्ता संघर्ष

ट्रॅक्टर-ट्रॉलींवर सक्तीची जीपीएस यंत्रणा – शेतकऱ्यांच्या खांद्यावर नवा भार

जीपीएस म्हणजे सतत वाहनावर नजर ठेवली जाणार. शेतकरी कधी कुठे गेला, किती वेळ राहिला, कोणता माल नेला – हे सर्व डेटा रेकॉर्डमध्ये राहणार. यातून शेतकऱ्यांच्या...
काय चाललयं अवतीभवती सत्ता संघर्ष

सुदर्शन चक्राद्वारेही लक्ष्यीत अचूक कारवाईसाठीची व्यवस्था विकसित करणार – नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले,निसर्ग आपल्या सर्वांची परीक्षा घेत आहेशेतकऱ्यांच्या हितासाठी, राष्ट्राच्या हितासाठी सिंधु करार आम्हाला मान्य नाही.संरक्षण क्षेत्रातल्या आत्मनिर्भरतेबाबत आम्ही मिशन म्हणून काम करत आहोतमहत्वपूर्ण...
सत्ता संघर्ष

देवभूमी विकासाकडून विनाशाकडे…

इंडिया कॉलिंग-ढगफुटीमधे धराली गाव जमिनदोस्त झाले तेव्हा गावाबाहेर असलेले व वाचलेले लोक आपल्या कुटुंबियांना चिखलातून, दलदलीतून आणि दगड धोंड्यांच्या ढिगातून शोधण्यासाठी जीवाचे रान करीत होते....
शेती पर्यावरण ग्रामीण विकास सत्ता संघर्ष

आता झाली शेतकऱ्यांची आठवण..!

आपल्याच देशातील आपले शेतकरी आपल्याच काही मागण्यासाठी सरकारकडे येऊन म्हणणे मांडत असताना आपले पंतप्रधान चर्चा करण्यास देखील तयार नव्हते. त्यांनी एकदा देखील शेतकऱ्यांच्या बरोबर चर्चा...
सत्ता संघर्ष

सर्व आरोपी निर्दोष, मग बॉम्बस्फोट घडवले कोणी ?

इंडिया कॉलिंग २९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगाव येथे झालेल्या बॉम्बस्फोटांत ७ जण ठार व १०० जखमी झाले. या प्रकरणात स्थानिक पोलीस, एटीएस आणि एनआयए अशा...
सत्ता संघर्ष

झारखंड आंदोलनाचा नायक

स्टेटलाइन आदिवासी समाजाला शोषण, अन्याय, लूटमार आणि फसवणूक अशा अंधारातून प्रकाशात आणले त्या झारखंडमधील शिबू सोरेन नावाच्या सूर्याचा ५ ऑगस्ट रोजी अस्त झाला. झारखंडमधील आदिवासी...
सत्ता संघर्ष

शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचा हा गुन्हा नाही का ?

जागर: समाजमन सजग आणि जागृत करण्यासाठीमहाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी लोककल्याण संकल्पनेचा आधार घेऊन शासनाचे नुकसान करण्याचा प्रकार प्रथमच घडलेला आहे. यासाठी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली...
सत्ता संघर्ष

लाडक्या बहिणींसाठी काहीही…

इंडिया कॉलिंग – तिजोरी रिकामी असताना व अन्य खात्यांचे निधी वळवावे लागत असताना लाडकी बहिण योजना आणखी किती काळ चालवणार ? रोजगार आणि सुरक्षा देण्याऐवजी...
काय चाललयं अवतीभवती सत्ता संघर्ष

चोल साम्राज्यात कुडावोलई अमैप्पू द्वारे लोकशाही पद्धतीने निवडणुका – नरेंद्र मोदी

तामिळनाडूतील गंगईकोंडा चोलपुरम मंदिरात आदि तिरुवथिराई महोत्सवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण… वणक्कम चोळा मंडलम! परम आदरणीय अधिनस्थ मठाधीशगण, चिन्मया मिशनचे स्वामीगण, तामिळनाडूचे राज्यपाल...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!