April 3, 2026

इये मराठीचिये नगरी

मराठी विचारांची डिजिटल नगरी

जाहीरातचे दर फलक

१. Call To Action (CTA) Banner जाहीरात

वेबसाइटच्या वरच्या भागात दिसणारा मोठा आकर्षक बॅनर

कालावधी जाहीरात दर
१ महिना ₹ २,०००
३ महिने ₹ ५,०००
६ महिने ₹ १०,०००

२. Sponsored Advertisement Banner (Home Page Content)

कालावधी जाहीरात दर
१ महिना ₹ ५००
३ महिने ₹ १,५००
६ महिने ₹ ३,०००

जाहीरातीसाठी संपर्क

व्यवस्थापक, इये मराठीचिये नगरी वेब पोर्टल
श्री अथर्व प्रकाशन

संपर्क – ९०११०८७४०६

```
Home » साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे मसापचे आवाहन
काय चाललयं अवतीभवती

साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे मसापचे आवाहन

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्यावतीने साहित्य पुरस्कारांसाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पुणेः महाराष्ट्र साहित्य परिषदेच्यावतीने साहित्य पुरस्कारांसाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. २०२१ च्या विविध साहित्य पुरस्कारांसाठी, १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२० या वर्षात, प्रथम प्रकाशित पुस्तकांच्या, प्रत्येकी दोन प्रती लेखक किंवा प्रकाशकांनी ५ जानेवारी २०२१ पर्यंत पाठवावेत, असे आवाहन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह बंडा जोशी यांनी केले आहे.

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्यावतीने देण्यात येणारे पुरस्कार असे –
नवोदित कविंच्या पहिल्या कवितासंग्रहास कै. सुहासिनी इर्लेकर पुरस्कार देण्यात येणार आहे. समीक्षा ग्रंथासाठी कै. प्रा. रा. श्री. जोग पुरस्कार तर कवितासंग्रहास कवी कुसुमाग्रज पुरस्कार देण्यात येणार आहे. ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक, वैचारिक ग्रंथासाठी कै. शं. ना. जोशी पुरस्कार तर इतिहास विषयक ग्रंथासाठी कै. द. वा. पोतदार पुरस्कार देण्यात येणार आहे. ललित लेखसंग्रहाच्या पुस्तकासाठी कै. निर्मला मोने पुरस्कार देण्यात येईल. तरी पुरस्कारांसाठी पुस्तकांच्या दोन प्रति कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद, ४९६ सदाशिव पेठ, टिळक रस्ता, पुणे – ४११०३०. या पत्त्यावर दि. ५ जानेवारी २०२० पर्यंत पाठवावेत, अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह बंडा जोशी यांनी दिली आहे.

Related posts

९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ग्रंथप्रदर्शनाची गाळे नोंदणी ५ नोव्हेंबरपासून सुरु

स्मृतीशेष चमेली-भाऊराव हिंगोणेकर प्रतिष्ठानतर्फे पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

पत्रकारितेत करिअर घडवू पाहणाऱ्यांसाठी… (व्हिडिओ)

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!