October 18, 2024
Home » सुनेत्रा विजय जोशी

Tag : सुनेत्रा विजय जोशी

मुक्त संवाद

….मग पितृपक्षाची गरजच राहणार नाही

मुळात वृद्धाश्रम हे ज्यांचे करणारे कुणी मुले नाहीत त्यांच्यासाठी आहेत. दुर्दैवाने तिथे ज्यांना अनेक मुले मुली आहेत असे लोकही तिथे आहेत.. प्रत्येक वेळी पैसा सगळे...
कविता

संत तुकाराम…

संत तुकाराम... कनकाई पोटी | माघ पंचमीला || तुकोबा जन्मला | देहू गावी || भार्या आवडाई | बोल्होबा ते तात || चार मुले त्यात |...
कविता

पुन्हा नव्याने…

पुन्हा नव्याने... वर्ष जुने ते गेले आणिक वर्ष नवे हे आले स्वागतास मग त्याच्या आता सारेच सज्ज झाले एक जाताच दुसरा येतो काळाची ही किमया...
कविता

चहाते…

तुम्हाला काय वाटते की मला चाहते लिहायचे होते आणि मी चुकून चहाते लिहीले आहे? छे ते चहातेच आहे. चहाचे चाहते ते चहाते. आमच्या एक मावशी...
कविता

नाव त्याचे लावते…

नाव त्याचे लावते… बांधुनी काळे मणी ती नाव त्याचे लावते यामुळे का त्यास पत्नी मालकीची वाटते का नको तेथेच लोकांची नजर रेंगाळते ती बिचारी लाज...
कविता

उजेडात झगमग नहावी दिवाळी

दिवाळी... दिवे उजळुनी ही सजावी दिवाळी फटाके उडावे कळावी दिवाळी करंजी अनरसे चिरोटे मिठाई फराळात सा-या बुडावी दिवाळी शिरा गोड आणिक पुरी सोबतीला अशा जेवणाने...
काय चाललयं अवतीभवती

रत्नागिरीत रंगला मराठी गझल मुशायरा

रत्नागिरीत रंगला मराठी गझल मुशायरा गझल मंथन साहित्य संस्था, शाखा रत्नागिरीच्या वतीने रत्नागिरीत पहिलाच गझल मुशायरा घेण्यात आला. जुन्या जाणत्या गझलकारांबरोबर नवोदित गझलकरांच्या एकापेक्षा एक...
मुक्त संवाद

वाचकाला अंतर्मुख अन् आनंदी करणाऱ्या कविता

रंग या काव्यसंग्रहाविषयी थोडेसे.. रोजच्या जगण्यात मनात भावभावनांचे विविध तरंग उठत असतात. कधी आपल्या अनुभवातून तर कधी आजुबाजुला घडणाऱ्या ऐकीव गोष्टींवरून सुध्दा. मग त्या भावनांना...
कविता

टकटक

रत्नागिरी येथील कवयित्री सुनेत्रा विजय जोशी यांचा रंग हा कविता संग्रह लोकव्रत प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आला आहे. यामधील ही एक कविता.. पुस्तकासाठी संपर्क – 9860049826...
मुक्त संवाद

गीतगोविंदमध्ये कृष्णकृपेचा वरदहस्त अन् राधेच्या विरहाची व्याकुळता

कृष्णकृपेचा वरदहस्त आणि राधेच्या विरहाची व्याकुळता सुनेत्रा यांच्या हृदयात आहे आणि म्हणूनच अत्यंत उत्कट असा अनुवाद, गीतगोविंद या मूळ संस्कृत काव्याला जराही धक्का नं लावता...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!