October 25, 2025
Home » जैवविविधता

जैवविविधता

विशेष संपादकीय शेती पर्यावरण ग्रामीण विकास संशोधन आणि तंत्रज्ञान

नदीचे पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी केलेले प्रयोग अन् उपाय

नदी म्हणजे केवळ पाणीपुरवठ्याचा स्रोत नाही, तर ती एका समाजाच्या संस्कृतीचे, अर्थकारणाचे आणि पर्यावरणीय आरोग्याचे प्रतीक असते. म्हणूनच अनेक देशांनी नदीचे रक्षण करण्यासाठी प्रचंड प्रयत्न...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास संशोधन आणि तंत्रज्ञान

भिमा नदीतील गोड्या पाण्यातील स्थूलअपृष्ठवंशीय– जैवसूचक म्हणून अभ्यास

कोल्हापूर शहरातील सम्राटनगर येथील सुप्रिया चौगुले (मुळगाव तनाळी, ता. पंढरपूर ) यांना शिवाजी विद्यापीठाने पीएच. डी जाहीर केली आहे. सुप्रिया यांनी प्राणीशास्त्र विभागास सादर केलेल्या...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

सहकारी ज्ञानव्यवस्थापनाद्वारे पर्यावरण संरक्षण होणे आवश्यक: माधव गाडगीळ

कोल्हापूर: सहकारी ज्ञान व्यवस्थापनाद्वारे पर्यावरणाचे संरक्षण होणे आवश्यक आहे. त्यासाठी सार्वत्रिक प्रयत्न करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जेष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी केले....
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

किटकांच्या दुनियेत – मित्र कीटक

किटकांच्या दुनियेत – विविध किटकांची माहिती करून देणारी मालिकालेखक – धनंजय शहा ( 94230 68807)अभिवाचन – रसिका तुळजापूरकर कृषी क्षेत्रात काही कीटक असे असतात जे...
संशोधन आणि तंत्रज्ञान

तुरुची गावामध्ये आढळला दुर्मिळ फॅन थ्रोटेड लिझार्ड…

तुरची ( ता. तासगाव ) येथे वैशिष्ट्यपूर्ण असा दुर्मिळ फॅन थ्रोटेड लीजार्ड म्हणजेच रंगीत गळ्याचा सरडा आढळला. तुरची येथील भारती हॉस्पिटलच्या पाठीमागे असणाऱ्या धोंडोळी माळ...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शाश्वत शेतीचा समृध्द वारसा : डॉ. एम एस स्वामीनाथन

हरितक्रांतीचे प्रणेते भारतरत्न डॉ. एम एस स्वामीनाथन यांची आज १०० वी जयंती. डॉ. एम. एस. स्वामीनाथन हे एक भारतीय कृषी, वनस्पती अनुवंशशास्त्रज्ञ तसेच मानवतावादी शास्त्रज्ञ...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

सेंद्रीय शेतीतून घडेल, निरोगी विकसित भारत !

शेतीतील रासायनिक कीटकनाशकांच्या सतत आणि बेसुमार वापरामुळे कीटकनाशकांचे अंश फळे, भाजीपाला, अन्नधान्यामध्ये आढळून येत आहेत. जमीन, हवा, पाणी प्रदूषण वाढते आहे. अखंड सजिवसृष्टीच्या जीविताला धोका...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास स्पर्धा परीक्षा, शिक्षण

वैज्ञानिक व धोरणकर्त्यांमध्ये सहकार्याची गरज: जी गुरुप्रसाद

कोल्हापूर: सर्व भारतीय वनस्पतींच्या प्रजातींचे मूल्यांकन होणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे या बाबी प्रभावीपणे राबवण्यासाठी संशोधक व धोरणकर्त्यांमध्ये सहकार्याची गरज आहे, असे मत सहाय्यक वन संरक्षक...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

राजर्षी शाहु महाराज यांनी पर्यावरणासाठी दिलेले योगदान…

मकरंद ऐतवडे यांची कल्याणी आमनगी यांनी घेतलेली मुलाखत भाग – १ विषय – राजर्षी शाहु महाराज यांनी पर्यावरणासाठी दिलेले योगदान… मकरंद ऐतवडे यांची कल्याणी आमनगी...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!