July 22, 2025
Home » Government Policy

Government Policy

शेती पर्यावरण ग्रामीण विकास

महाराष्ट्र कृषि-कृत्रिम बुद्धिमत्ता महाॲग्री-एआय धोरणास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी

महाॲग्री-एआय (MahaAgri-AI) धोरण २०२५-२०२९ मंजूर  मुंबई – राज्याच्या कृषि क्षेत्राला डिजिटल युगात अग्रेसर ठेवणाऱ्या “महाराष्ट्र कृषि-कृत्रिम बुद्धिमत्ता महाॲग्री-एआय (MahaAgri-AI) धोरण २०२५-२०२९” या धोरणास मंगळवारी ( ता. १७ ) मंत्रिमंडळाच्या...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

प्रयोगशाळा आणि जमीन यांच्यातील दरी कमी करण्यासाठी सरकार वचनबद्ध

कृषी संशोधन संस्थेच्या परस्पर समन्वयातून ‘एक राष्ट्र एक शेती आणि एक संघ ‘हे तत्व साकार होणार – केंद्रीय कृषी मंत्री आणिशेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह...
विशेष संपादकीय

ग्राहक हितासाठी “दुरुस्ती अधिकार चळवळ” आवश्यक !

विशेष आर्थिक लेख केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभाग, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाने “मोबाईल व इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या दुरुस्ती योग्यता निर्देशांकाची” चौकट (framework) तयार करण्यासाठी समिती...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!