मराठा समाजाला आरक्षण द्यावे ही खूप जुनी मागणी आहे. त्यावर सरकारने गांभीर्याने विचार केला नाही. या मागणीच्या मागील अर्थकारण, समाजकारण आणि शैक्षणिक धोरण या सर्वांचे...
महाराष्ट्राची प्रगती झालेली आहे. त्यामुळे राज्यकर्त्यांनी यशवंतनीतीचा आधार घ्यावा आणि मनोज जरांगे पाटील यांनी याच साठी आग्रह धरावा. केवळ काही टक्के शासकीय नोकऱ्यांचे आरक्षण मिळवून...
मनोज जरांगे-पाटील या नावाने सर्व महाराष्ट्राचे लक्ष वेधून घोतले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून गेली बेचाळीस वर्षे ही मागणी सरकार दरबारी प्रलंबित आहे. वाट्टेल...
मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारलाय. पण हिंसाचार करायला कुणी सांगितले ? मराठा आंदोलन अचानक कसे चिघळले ? नारायण राणे समितीने व नंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406