सध्याचा काळ हा आंधळ्या अंधारातील बहिरी शांतता असलेला – साहित्यिक प्रा.कृष्णात खोत
सध्याचा काळ हा आंधळ्या अंधारातील बहिरी शांतता असलेला कोनवडेत राज्यस्तरीय साहित्यिक पुरस्कार प्रदान कूर – सध्या समाजाचे चित्र नितीमूल्यासह बदलत आहे याचे चिंतन झाले पाहिजे....