October 26, 2025
Home » मराठी अस्मिता

मराठी अस्मिता

सत्ता संघर्ष

शिवाजी पार्कवरही मराठी माणूस उरला नाही….

मुंबई कॉलिंग – मुंबईत मराठीची अस्मिता फुलविण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्क मैदानावर १९ जून १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना केली तेव्हा मुंबई तुमची, भांडी...
काय चाललयं अवतीभवती

मराठी टिकवण्याची जबाबदारी गांभीर्याने स्वीकारा ! – आचार्य अत्रेंच्या जयंती निमित्त मान्यवरांची भावना

महाराष्ट्रात मराठीवरून सुरू असलेले राजकारण, मराठी संस्कृती जपण्यासाठीचे प्रयत्न, घरांमधून कमी होणारा मराठीतील संवाद, कमी झालेले वाचन, मराठी – अमराठी वाद अशा पार्श्वभूमीवर मराठी टिकवण्याची...
सत्ता संघर्ष

उबाठा सेनेची अगतिकता…कोणी युती करताय का युती?

उबाठा सेनेला युतीसाठी घाई झाली असली तरी मध्यस्थ कोण आहे, एवढा परिपक्व, विश्वासू व दोघांनाही मान्य होईल असा नेता दोन्ही पक्षांत नाही. युती झाली तर...
मुक्त संवाद

करपल्लवीतून छत्रपती शिवाजी महाराज यांनी चेतवली जनतेच्या मनामनांत स्वराज्याची ज्वाला

करपल्लवीचा शिवकालीन वापर, त्याचे सांस्कृतिक व राजकीय महत्त्व, त्यामागची तत्वज्ञाने आणि तिचा आजच्या काळातील अनुकरणीय वारसा यांचा सविस्तर मागोवा… करपल्लवी – एक सूक्ष्म अभिव्यक्तीचा संगम...
सत्ता संघर्ष

मराठीचा अभिमान म्हणजे हिंदीचा द्वेष नव्हे…

हिंदीची सक्ती मराठीच्या मुळावर येऊ शकते, अशी भावना मराठी जनांमधे निर्माण झाली आहे. ती दूर करणे व मराठी जनतेला विश्वासात घेणे हे सरकारचे काम आहे....
विशेष संपादकीय सत्ता संघर्ष

महाराष्ट्र मातीत घालणार आहे का..?

जागर..!मराठी माणसाचे अस्तित्व या कष्टकऱ्यांच्यामुळे टिकली आहे. राजे महाराजे सारखे येऊन भाषणे करणाऱ्या राज आणि उद्धव मुळे नव्हे..! तुम्ही अनेक चुका केल्या. कसेही वागलात. मराठी...
पर्यटन फोटो फिचर मुक्त संवाद वेब स्टोरी व्हिडिओ

नर्मदेच्या निसर्गरम्य किनारी रावेरखेडीमधील थोरले बाजीराव पेशवे यांची समाधी

महान योद्धा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या रावेरखेडी (मध्य प्रदेश) येथील समाधीचं दर्शन घेण्याची संधी नुकतीच म्हणजे १४ एप्रिलला मिळाली. नर्मदेच्या किनाऱ्यावर नयनरम्य ठिकाणी असलेली...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!