मुंबई कॉलिंग – मुंबईत मराठीची अस्मिता फुलविण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्क मैदानावर १९ जून १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना केली तेव्हा मुंबई तुमची, भांडी...
महाराष्ट्रात मराठीवरून सुरू असलेले राजकारण, मराठी संस्कृती जपण्यासाठीचे प्रयत्न, घरांमधून कमी होणारा मराठीतील संवाद, कमी झालेले वाचन, मराठी – अमराठी वाद अशा पार्श्वभूमीवर मराठी टिकवण्याची...
करपल्लवीचा शिवकालीन वापर, त्याचे सांस्कृतिक व राजकीय महत्त्व, त्यामागची तत्वज्ञाने आणि तिचा आजच्या काळातील अनुकरणीय वारसा यांचा सविस्तर मागोवा… करपल्लवी – एक सूक्ष्म अभिव्यक्तीचा संगम...
जागर..!मराठी माणसाचे अस्तित्व या कष्टकऱ्यांच्यामुळे टिकली आहे. राजे महाराजे सारखे येऊन भाषणे करणाऱ्या राज आणि उद्धव मुळे नव्हे..! तुम्ही अनेक चुका केल्या. कसेही वागलात. मराठी...
महान योद्धा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या रावेरखेडी (मध्य प्रदेश) येथील समाधीचं दर्शन घेण्याची संधी नुकतीच म्हणजे १४ एप्रिलला मिळाली. नर्मदेच्या किनाऱ्यावर नयनरम्य ठिकाणी असलेली...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406