पाकिस्तान : माझी साहसयात्रासमाजव्यवस्था ही जुनाट आणि बुरसटलेल्या लोकांच्या हाती असली की यापेक्षा अधिक काय होणार ? मी पाकिस्तान हा असाच पाहिला आहे. त्यात गेल्या...
सुभाष धुमे यांनी पत्रकारिता सुरू केली तो काळ हा माझ्या महाविद्यालयीन जगण्याचा काळ होता. त्याकाळात दादा सबनीस आणि लाटकर हे दोनच वार्ताहर विविध वृत्तपत्रांना बातम्या...
‘ तुमची जात कोणती?’ असा प्रश्न विचारणे हे प्रगणक म्हणून त्यांचे कर्तव्य पण ऐकणाऱ्याने त्याचे उत्तर कशाप्रकारे दिले हे वाचकांनी या पुस्तकांमधून वाचले पाहिजे. डॉ....
राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर अमेरिकन लेखिका जॉयस लेब्रा यांनी लिहिलेल्या चरित्रापासून ते ज्येष्ठ बंगाली लेखिका महाश्वेता देवी यांनी लिहिलेल्या कादंबरीपर्यंतचे या विषयाचे माझे बऱ्यापैकी वाचन...
लग्नाच्या पस्तीस वर्षांनंतर मला माझा ‘इकिगाई’ मिळाला. इकिगाई हा जपानी शब्द, ज्याचा अर्थच मुळी आपणच आपल्या आयुष्याचा उद्देश शाेधणे हा आहे. म्हणजे शेवटी काय, इच्छा...
आज बांधकाम क्षेत्रात प्रचंड वेगवान बदल घडत असून भावी अभियंत्यांनी आपल्या स्वतःच्या आणि देशाच्या प्रगतीसाठी काळाबरोबर असणे आवश्यक आहे, असे मला मनापासून वाटते. प्रकाश मेढेकर ...
वृत्तपत्रात सर्वाधिक एक्सक्लुसिव्ह बातम्यांना महत्त्व असते. या बातम्या नुसत्या मनोरंजक नसतात, उलट या बातम्या समाजमनावर मोठा प्रभाव पाडतात. त्यातून अनेकदा अपेक्षित बदलही घडतात. काही अनिष्ट...
मोर आपले पाय बघून रडतो असे लिहिणारी सारा हे ठिक आहे, पण ती माझी माणसं बघून रडते असं का म्हणत असेल या उत्सुकतेपोटी तिच्याबद्दल जाणून...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406