पांडुरंग पाटील, डॉ. हंसराज जाधव, सचिन शिंदे, सागर जाधव जोपुळकर, डॉ. नारायण शिवशेट्टे, भारत सातपुते यांना भि. ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार जाहीर कोपरगाव :...
पुणे – प्रज्ञा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सन 2025 मध्ये प्रकाशित झालेल्या साहित्यकृतींकरिता पुस्तक पुरस्कारासाठी आवाहन करण्यात आले आहे. संस्थेने जारी केलेल्या नियमावलीनुसार १ जानेवारी २०२५...
हिंगोली – येथील शिवाजी महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. श्रीराम मारोतराव कऱ्हाळे यांनी ‘संत नामदेव राष्ट्रीय साहित्य पुरस्कार २०२५’ जाहीर केले. १ जानेवारी २०२० ते...
शिवाजी विद्यापीठात ‘नंदादीप’ या ग्रंथाचे प्रकाशन कोल्हापूर: ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक वि. स. खांडेकर यांचे साहित्य आजही बंदा रुपयाप्रमाणे खणखणीत आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ....
डॉ. माळी यांनी ‘सुवर्णगंध’ रुपी फुलवलेली ही एक सुंदर बाग आहे. काही व्यक्तिचित्रं ही कथारूप धारण करतात. काही व्यक्तिचित्रणे प्रत्यक्षाहूनही सुंदर झाली आहेत. डॉ. माळी...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406