“युक्त आहार विहारस्य….” असा सल्ला भगवतगीतेत श्रीकृष्णांनी दिला आहे, त्यानुसार आहार योग्य असल्यास आणि विहार योग्य असल्यास येणारे रोग निश्चित कमी होऊ शकतात हे लक्षात...
ज्वारी, बाजरी, नाचणी ही प्रमुख तृणधान्ये तर राळा, वरई, कोद्रा, सावा व राजगिरा ही इतर लघु तृणधान्ये पारंपरिक पिके आहेत. पूर्वीपासून आपल्या आहारात असलेल्या या...
आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष थंडीच्या दिवसात शरीराची उष्णता टिकवणे आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवणे हे बाजरीचे खास गुणधर्म असल्याने उत्तर भारतात आणि विशेषत: राजस्थानात बाजरीची भाकरी रोज...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406