March 12, 2025
Home » Marathi poetry

Marathi poetry

काय चाललयं अवतीभवती

कवी सफरअली इसफ यांना यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार

दिग्दर्शक नागनाथ मंजुळे, अभिनेते डॉ.मोहन आगाशे यांच्या हस्ते पुणे येथे होणार गौरव कवी रामदास फुटाणे यांची माहिती पुणे – राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा देशाचे माजी...
काय चाललयं अवतीभवती

कवी किशोर कदम लिखित बालविश्व काव्यसंग्रहाचे 15 रोजी प्रकाशन

कवी अजय कांडर, कादंबरीकार उषा परब, ॲड. विलास परब, कवी विठ्ठल कदम, कवी मधुकर मातोंडकर यांची उपस्थिती कणकवली – येथील कवी किशोर डी. कदम यांच्या...
कविता

झाडे…!

झाडे सारे काही विसरतातआणिझाडावर चरून गेलेले पक्षी..?सावलीला कधीकाळी बसलेले पांथस्थ…?विसरून जातातझाडांना…! अशावेळी झाडांनी तक्रार तरीकुणाकडे मांडावी ?मग स्वतःचे अस्तित्व असेपर्यतझाडे आपआपसातकुजबुजतात.देवस्की करतातढोल बडावतात..प्रार्थना म्हणतात..गा-हाणीही घालतात…‘देव’ही...
कविता

इतिहासाचे सादरीकरण

इतिहासाचे सादरीकरण ज्याला जसा पाहिजे तसा,इतिहास दामटला जातो.ऐतिहासिक दामटादमटीत,इतिहास चेमटला जातो. ज्या पाहिजे त्या रंगात,इतिहास रंगवला जातो.कधी अकलेचे तारे तोडून,इतिहास गुंगवला जातो. अजेंडा पक्का करूनच,इतिहास...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!