July 22, 2025
Home » spiritual growth » Page 2

spiritual growth

विश्वाचे आर्त

ज्ञान हेच खरे बंधुभावाचं मूळ अन् आत्मसाक्षात्कारानेच संपतो द्वेष

तया बंधु कोण काह्याचा । द्वेषिया कवणु तयाचा ।मीचि विश्व ऐसा जयाचा । बोधु जाहला ।। ९५ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ – मीच...
विश्वाचे आर्त

तुमचा मार्ग, तुमचं मन, आणि तुमचं ध्यान — ह्यांचं मिलन म्हणजेच खरा योग !

तुमचा मार्ग, तुमचं मन, आणि तुमचं ध्यान — ह्यांचं मिलन म्हणजेच खरा योग! जे जया वाटा सूर्य जाये । तेउतें तेजाचें विश्व होये ।तैसें तया...
विश्वाचे आर्त

मन कसं जिंकायचं ? अन् कामनांचं शमन कसं करायचं ?

तया स्वांतःकरणजिता । सकळकामोपशांता ।परमात्मा परौता । दुरी नाहीं ।। ८१ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ – अशा त्या पुरुषानें आपलें अंतःकरण जिंकल्यामुळें व...
विश्वाचे आर्त

विवेकाने जगणं, हेच खऱ्या साधनेचे लक्षण

म्हणऊनि आपणया आपणचि रिपु । जेणें वाढविला हा संकल्पु ।येर स्वयंबुद्धी म्हणे बापु । जो नाथिलें नेघे ।। ८० ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ...
विश्वाचे आर्त

अभ्यासाचे बळ हे वैराग्याचा पाया

तरी अभ्यासाचेनि बळें । प्रत्याहारीं निराळे ।नखी लागेल ढाळें ढाळें । वैराग्याची ।। ५७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ – तरी अभ्यासाच्या बळानें, चढण्यास...
विश्वाचे आर्त

शब्दाचा परिणाम विचारात घ्यायलाच हवा…

सहजें शब्दु तरी विषो श्रवणाचा । परि रसना म्हणे हा रसु आमुचा ।घ्राणासि भावो जाय परिमळाचा । हा तोचि होईल ।। १७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय...
विश्वाचे आर्त

आध्यात्मिक अनुभवाच्या दिशेने विचार कसा करायचा ?

तैसें मनपण मुदल जाये । मग अहंभावादिक कें आहे ।म्हणोनि शरीरेंचि ब्रह्म होये । अनुभवी तो ।। १५७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय पांचवा ओवीचा अर्थ –...
विश्वाचे आर्त

ज्ञान, विवेक आणि ब्रह्मविद्येचं संगमस्थान

ते विवेकाचे गांव । कीं परब्रह्मींचे स्वभाव ।नातरी अळंकारले अवयव । ब्रह्मविद्येचे ।। १३९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय पांचवा ओवीचा अर्थ – ते विवेकाचें मूळ वसतिस्थान...
विश्वाचे आर्त

महाबोधु” म्हणजे परमज्ञान, उच्च कोटीचे आत्मबोध

तो जयाकडे वास पाहे । तेउती सुखाची सृष्टि होये ।तो म्हणे तेथ राहे । महाबोधु ।। ७४ ।। ज्ञानेश्वरी अध्याय पांचवा ओवीचा अर्थ – तो...
विश्वाचे आर्त

कर्मयोग अन् ज्ञानयोग यांचा सुरेख संगम

तरी आत्मयोगें आथिला । जो कर्मफळाशीं विटला ।तो घर रिघोनि वरिला । शांती जगीं ।। ७१ ।। ज्ञानेश्वरी अध्याय पांचवा ओवीचा अर्थ – तरी या...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!