जगाचा नकाशा पाहताना एखादी व्यापक सौंदर्यरेषा जाणवते — नद्या, तळी, समुद्र, हिमनद्या…जलचक्राची अखंड गती पृथ्वीला जिवंत ठेवते. पण आज या जीवनदायी घटकावरच काळाचे सावट दाटून...
मानवजातीसमोर उभे असलेले सर्वात मोठे आव्हान कोणते ? युद्ध, भूक, दारिद्र्य, सामाजिक संघर्ष… की अजून काही? खरे तर हवामान बदल, जैवविविधतेचा ऱ्हास, पाण्याचे संकट, वननाश,...
नदी वाचवा..नदीच्या पाण्यात सांडपाणी मिसळले जात असल्याने ते पाणी दुषित होत आहे. याचा परिणाम नदीच्या आरोग्यावर तर होतोच आहे पण मानवी आरोग्यावरही याचे परिणाम होऊ...
सह्याद्रीत सध्या सगळीकडेच समाजमाध्यमांवरून “क्लिफ जम्पिंग” हा नवीन ट्रेंड चालू झाला आहे, मुंबई आणि पुणे व इतर शहरांमधून तरुण-तरुणी महाराष्ट्रातील वनसंपदेसाठी संरक्षित असलेल्या राखीव वनपरिसरांमध्ये...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406