December 16, 2025
Home » निसर्ग संरक्षण

निसर्ग संरक्षण

विशेष संपादकीय शेती पर्यावरण ग्रामीण विकास

विश्वभारती संकल्पनेतून जलस्त्रोतांचे संवर्धन – पृथ्वीला वाचवण्यासाठी !

जगाचा नकाशा पाहताना एखादी व्यापक सौंदर्यरेषा जाणवते — नद्या, तळी, समुद्र, हिमनद्या…जलचक्राची अखंड गती पृथ्वीला जिवंत ठेवते. पण आज या जीवनदायी घटकावरच काळाचे सावट दाटून...
विशेष संपादकीय शेती पर्यावरण ग्रामीण विकास

विश्वभारती संकल्पना आणि जागतिक पर्यावरण : एकाच धाग्यात गुंफलेले मानवतेचे भविष्य

मानवजातीसमोर उभे असलेले सर्वात मोठे आव्हान कोणते ? युद्ध, भूक, दारिद्र्य, सामाजिक संघर्ष… की अजून काही? खरे तर हवामान बदल, जैवविविधतेचा ऱ्हास, पाण्याचे संकट, वननाश,...
व्हायरल व्हिडिओ

यांना समजते आपण कधी लक्षात घेणार…?

...
व्हायरल व्हिडिओ

नदी वाचवा..

नदी वाचवा..नदीच्या पाण्यात सांडपाणी मिसळले जात असल्याने ते पाणी दुषित होत आहे. याचा परिणाम नदीच्या आरोग्यावर तर होतोच आहे पण मानवी आरोग्यावरही याचे परिणाम होऊ...
काय चाललयं अवतीभवती व्हिडिओ

एक आर्त हाकः वन्यजीवांसाठीचे पाण्याचे स्त्रोत करु नका रे प्रदुषित….

सह्याद्रीत सध्या सगळीकडेच समाजमाध्यमांवरून “क्लिफ जम्पिंग” हा नवीन ट्रेंड चालू झाला आहे, मुंबई आणि पुणे व इतर शहरांमधून तरुण-तरुणी महाराष्ट्रातील वनसंपदेसाठी संरक्षित असलेल्या राखीव वनपरिसरांमध्ये...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!