सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील जलदुर्ग. मालवण शहराजवळ अरबी समुद्रात असणारा हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या तीन वर्षात बांधलेला अभेद्द किल्ला आहे. शिवाजी महाराजांच्या आरमारात या
अभ्यासावर लक्ष केंद्रित कसे करायचे ? कामावर लक्ष कसे केंद्रित करायचे ? कामात किंवा अभ्यासात उत्साह वाढावा यासाठी कोणत्या गोष्टींचा अवलंब करायला हवा ? कामामध्ये
बऱ्याचदा घरात अचानक पाहूणे येतात. अशावेळी त्यांच्यासाठी नेमके वेगळे काय करायचे हा प्रश्न असतो. दम आलू ही भारतीय खाद्यपदार्थामध्ये एक विशिष्ट प्रकारची भाजी आहे. घरात
कधीतरी दोन-तीनदा ती व्यक्ती नैराश्यातून जगावेच वाटत नाही किंवा तत्सम वाक्ये जेव्हा बोलते तेव्हाच जवळच्या व्यक्तिने जर तिला सकारात्मक काही सांगितले तर कदाचित बाजू पलटू
पश्चिम घाट हा जैवविविधता असणाऱ्या आठ जागांपैकी एक, सह्याद्रीच्या रांगांमध्ये निसर्ग सौंदर्या सोबत गड किल्ल्यांचा ही वारसा आहे, आणि अशाच गड किल्ल्यांची गाथा सांगणारी सफर
माघ शुद्ध वसंत पंचमी आज संत तुकाराम महाराज जयंती या निमित्ताने…. एका विठ्ठलाचीच हृदयात स्थापना करणारे तुकोबा हे अव्यभिचारी भक्तीच आचरत होते. अतिशय विवेकयुक्त व
बायको – अहो, ऐकले का…? खिडकीला पडदे लावूया. समोरच्या घरात राहायला आलेला भाडेकरू चोरून आपल्या घरात वारंवार डोकावत असतो आणि मला पाहण्याचा प्रयत्न करत असतो.
मुलाखतीला जाताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात ? ड्रेसिंग कसे असायला हवे ? बाॅडी लॅग्वेज कशी असायला हवी ? चेहऱ्यावर कोणते हावभाव असायला हवेत ?
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406