October 27, 2025

धीरज वाटेकर

विशेष संपादकीय शेती पर्यावरण ग्रामीण विकास

दोलायमानतेवर चिंतन हवे – डॉ. माधव चितळे

निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ (एन.जी.ओ.) आणि श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट शिर्डी यांच्यावतीने आयोजित सहावे पर्यावरण संमेलन २९ ते ३० ऑक्टोबर रोजी शिर्डी...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

इको जीवनपध्दती अंगीकारण्याची गरज

कोकणच्या पर्यावरणाला धक्का लावणाऱ्या प्रत्येक मुद्याबाबत आम्हाला सामुहिक भूमिका ठरवावी लागेल. कोकणातील आमच्या आजूबाजूच्या पर्यावरणीय समस्या समजून घेऊन त्यावरील उपाययोजना सांगणारी, दैनंदिन भौतिक सुविधा कमी करणारी ‘इको’ जीवनपध्दती...
काय चाललयं अवतीभवती फोटो फिचर व्हिडिओ शेती पर्यावरण ग्रामीण विकास

खेड चिपळूणात नवरंगाचे दर्शन…

खेड चिपळूणमध्ये इंडियन पिट्टा (नवरंग)चे मनःपूर्वक स्वागत… गेली काही वर्षे न चुकता पावसाळ्याच्या तोंडावर हमखास भेटीस येणारा इंडियन पिट्टा (नवरंग) आज सकाळी (ता. ९) परसदारी...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

‘ब्लू मॉरमॉन’ आले हो अंगणी

सह्याद्रीतील जंगल वाटा आणि झऱ्यांवर आम्ही याला अनेकदा पाहिलेले आहे. शहरातील बागांमध्ये, मुंबई, पुणे, बेंगलोर अशा शहरांत अगदी वाहतुकीच्या गर्दीत हे फुलपाखरू आढळून आल्याच्या नोंदी आहेत. या...
विशेष संपादकीय शेती पर्यावरण ग्रामीण विकास

छत्रपती शिवाजी महाराजांचे पर्यावरणीय विचार

मराठेशाहीच्या विस्तारासाठी वापरलेले ‘गनिमी कावा’ हे युद्धतंत्र शिवरायांनी उपलब्ध पर्यावरणाचा वापर करूनच विकसित केले होते. सह्याद्रीतील घाटमार्गाच्या परिस्थितीविषयी फेरीस्ता लिहितो की, ‘या घाटातील वाटा इतक्या...
विशेष संपादकीय शेती पर्यावरण ग्रामीण विकास

वणवा : प्रवृत्ती जळायला हवी !

गेली दोन वर्षे वणवा मुक्तीसाठी जनजागृतीचे काम चालू आहे. जागोजागी माहितीपर फलक, ग्रामसभांमधून मार्गदर्शन सत्रांद्वारे प्रबोधन, घरोघरी पत्रक वाटप सुरु आहे. ‘वणवा मुक्त कोंकण’ने जनजागृतीचे...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!