रानभाज्या म्हणजे सर्वांचे जीवप्राण असेच म्हणावे लागेल. या रानभाज्यांची माहिती ग्रामीणांना आहे आता लिखित रुपात ती शहरापर्यंत पोहचेल. नागरीकरणामुळे खानपान, रहनसहन, व्यस्त, दगदग, धावपळीचे जीवन...
दर वर्षी 23 सप्टेंबरला साजरा होणार आयुर्वेद दिवस नवी दिल्ली – भारत सरकारने अधिकृतपणे दरवर्षी 23 सप्टेंबर हा दिवस ‘आयुर्वेद दिन’ म्हणून साजरा करण्यासाठी निश्चित...
कोल्हापूर – येथील वनौषधी विद्यापीठ संस्थेच्या वतीने दहावी व बारावी पास/ नापास विद्यार्थ्यांसाठी सहा महिन्यांचा पंचकर्म सहाय्यक अभ्यासक्रम सुरू होत आहे. अलीकडच्या काळात आयुर्वेद विद्या...
तुळस ही विष्णूप्रिय समजली जाते. सृष्टीचा निर्माता विष्णू हा शेषशायी नागावर आरूढ होऊन समुद्रात वास्तव्य करतो. यामुळे त्याला थंडी व सर्दीचा त्रास होतो. तो त्रास...
महाराष्ट्रातील वनक्षेत्रात गेल्या ५० वर्षात घट होताना पाहायला मिळत आहे. त्याची अनेक कारणे आहे. वाढते शहरी आणि औद्योगिकीकरण हा त्यातील एक मुद्दा आहे पण औषधी...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406