September 8, 2024

Tag : हवामान अंदाज

शेती पर्यावरण ग्रामीण विकास

गुढीपाडव्यापर्यंत ढगाळ वातावरण

अवकाळीचे वातावरण – शनिवार (ता. ६ ) ते मंगळवार (ता.९ एप्रिल ) म्हणजे गुढीपाडव्यापर्यंतच्या ४ दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात केवळ ढगाळ वातावरण राहून अगदीच तुरळक ठिकाणी...
काय चाललयं अवतीभवती

महाराष्ट्रात ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता

अवकाळीचे वातावरण मुंबईसह कोकण वगळता महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यात उद्या (ता. ३० मार्चला) ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी अगदीच किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. उष्णतेची लाट- विदर्भातील ११...
काय चाललयं अवतीभवती

अवकाळीच्या वल्गनाकडे दुर्लक्ष करा

सोशल मीडियावर अवकाळीच्या बातम्यांचा सध्या रोज भडीमार चालु आहे. शेतकऱ्यांना नकळत भेदरवले जात आहे, कि काय, असे वाटू लागले. त्या बचावासाठीच तर खरं वातावरणाची विशेष...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

अवकाळीची व्याप्ती ८ जिल्ह्यात, गारपीटीचीही शक्यता

‘अवकाळीची व्याप्ती ८ जिल्ह्यात, गारपीटीचीही शक्यता ‘ माणिकराव खुळे, हवामानतज्ज्ञ शनिवार (ता.१६) ते बुधवार (ता.२०) पर्यंतच्या पाच दिवसात विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

महाशिवरात्री पर्यंतही महाराष्ट्रात गारवा टिकून राहण्याची शक्यता

           ‘ थंडी टिकूनच आहे ‘ विदर्भ वगळता महाराष्ट्रात अवकाळीचे वातावरण निवळले असुन पावसाची वा गारपीटीची शक्यता नाही. विदर्भात अजुन तीन दिवस ढगाळ वातावरणाची शक्यता...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

अवकाळीचे वातावरण अजूनही टिकूनच

अवकाळीचे वातावरण अजूनही टिकूनच – माणिकराव खुळे      गेल्या दोन दिवसात खान्देश, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजांचा गडगडाट, गारा, वारा व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

विदर्भात पावसाबरोबर गारपीटीचीही शक्यता

सध्या महाराष्ट्रात थंडीचा कालावधी दिवसागणिक वाढत आहे. दिवसा उष्णता तर रात्री आणि पहाटे चांगलीच थंडी जाणवत आहे. किमान व कमाल अशी दोन्हीही तापमाने ही सध्य:काळातील...
काय चाललयं अवतीभवती

काळ पिके परतणीचा, दुपारच्या कमाल तापमान वाढीचा

फेब्रुवारी- मार्च महिने हे गारपीट व अवकळी पावसाचे असतात. शिवाय ह्या दोन महिन्यातील मासिक अंदाजही वर्तवले आहेत. महाराष्ट्रातील पावसासंबंधीच्या अवस्था त्या-त्या वेळी अवगत केल्या जातीलच....
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

एल-निनो वर्षात थंडीची साथ व रब्बी हंगामावर मात

रब्बी हंगामापूर्वी ‘ एल-नींनोच्या वर्षातही जर तर च्या अटीवर थंडीमुळे रब्बी हंगाम जिंकता येईल ‘ असे केलेले तार्कीक भाकीत सत्यात उतरले असेच म्हणावे लागेल. हवामान...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

   उत्तर भारतात पुन्हा पाऊस व बर्फबारीचे आवर्तन

उत्तर भारतातील थंडीचा परिणाम महाराष्ट्रवरही होवु शकतो. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नाशिक जिल्हा वगळता उर्वरित महाराष्ट्रात पहाटेचे किमान तापमान सरासरी इतके म्हणजे १४ डिग्री से.ग्रेड च्या...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!