July 15, 2025
Home » केरळ

केरळ

सत्ता संघर्ष

राहुल गांधी आणि रायबरेली…

उत्तर प्रदेशातील रायबरेली लोकसभा मतदारसंघ हा गांधी परिवाराचा गड मानला जातो. सन २०१९च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने उत्तर प्रदेशातील ८० मतदारसंघांपैकी जिंकलेली ही एकमेव जागा होती....
काय चाललयं अवतीभवती विशेष संपादकीय शेती पर्यावरण ग्रामीण विकास

भात बियाणे संवर्धकाचा सन्मान

एक-दोन नव्हे भाताच्या तब्बल विविध ६५० जातींचे संवर्धन करणाऱ्या सत्यनारायण बेलेरी यांना पद्मश्री देऊन गौरविण्यात आले आहे. पारंपारिक बियाण्यांचे संवर्धन ही आता काळाची गरज बनली...
मुक्त संवाद

केरळमधील सामाजिक चळवळ आणि दलित साहित्य

मल्याळम दलित साहित्याची प्रकृती आणि प्रवृत्ती यांचं गंभीर विवेचन हे देखील या ग्रंथाचं वैशिष्ट्य आहे. विविध वाङ्मयप्रकारांच्या माध्यमातून मल्याळम दलित साहित्याचा विकासक्रम या ग्रंथात चित्रित...
विशेष संपादकीय शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित दर देण्याचा व्हावा प्रयत्न

सध्या शेतीमध्ये उत्पादनापेक्षा उत्पादन खर्चच अधिक असल्याने शेती तोट्याची झाली आहे. शेतीची हीच अवस्था राहील्यास शेतीकडे कोणी तरूण वळणार नाहीत. यासाठी शेतमालाला योग्य भाव देण्यासाठी...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!