कोल्हापूर – येथील युवा चित्रकार व दिग्दर्शक स्वप्निल बळवंत पाटील यांनी दिग्दर्शित केलेल्या “ॲड” या लघुपटाला Kodaikanal International Film Festival, Tamil Nadu मध्ये Best Debut...
अजय कांडर लिखित ‘बाया पाण्याशीच बोलतात’ या कवितेचा रौप्यमहोत्सवी सोहळा इचलकरंजी इथे साजरा झाला. २००० मध्ये ही कविता पहिल्यांदा दिवाळी अंकात प्रकाशित झाली. त्यानंतर अजय...
वारंवार वाचल्याशिवाय या श्लोकांचे आकलन होणार नाही हे खरे असले तरी आध्यात्मिक विषयासंबंधी असणारी भीती किंवा दडपण दूर करण्यासाठी या ग्रंथाचा उपयोग होईल हे मात्र...
कोल्हापूर – जीवनाची सकारात्मकता साहित्यातून यावी. लेखकाचा लेखन धर्म आणि वाचकाचा वाचन धर्म कायम असला पाहिजे. लेखक लिहितो म्हणजे तो आतून व्यक्त होतो, काळजातली घुसमट...
ल. रा. नसिराबादकर यांचे मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास आणि व्यावहारिक मराठी हे ग्रंथ भाषाविकास संशोधन संस्था, कोल्हापूर यांनी अलीकडेच पुनर्प्रकाशित केलेले आहेत. यानिमित्ताने… डॉ. विनोद...
६० व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यातकोल्हापूरच्या ‘गाभ’ला दोन पुरस्कारग्रामीण प्रश्न हाताळणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट; अनुप जत्राटकर ग्रामीण प्रश्न हाताळणारे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक कोल्हापूर : कोल्हापूरच्या रांगड्या...
कडक उन्हाळा. वैशाख वणवा पेटलेला. अशात उन्हातून आले की, थंड पाणी प्यावेसे वाटतेच. असे कोणी आले की, रेफ्रिजरेटर उघडून थंड पाणी दिले जाते. उन्हाळा सुसह्य...
प्राचार्य राजेंद्र कुंभार यांचे प्रतिपादनकातरबोणं, जगभरातील भूकंपचे शानदार प्रकाशन कोल्हापूर – मानवाच्या आदिम काळापासून अनेक संस्कृती उदयास आल्या आणि लयासही गेल्या. मात्र एखादी संस्कृतीच मरण...
कोल्हापूर: सर्व भारतीय वनस्पतींच्या प्रजातींचे मूल्यांकन होणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे या बाबी प्रभावीपणे राबवण्यासाठी संशोधक व धोरणकर्त्यांमध्ये सहकार्याची गरज आहे, असे मत सहाय्यक वन संरक्षक...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406