गडहिंग्लज – येथील कवी विलास माळी यांच्या पत्नी कै .योगिता माळी यांचे स्मृतीप्रित्यर्थ येथील ‘अनुबंध ‘ प्रतिष्ठानतर्फे काव्यसंग्रह पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे, अशी माहिती...
दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्यावतीने कोल्हापूर ,सांगली, सातारा ,सोलापूर या जिल्ह्यांसह सीमाभागातील मराठी लेखकांच्या उत्कृष्ट साहित्यकृतींना पुरस्कार विजय जाधव, शिवाजी सातपुते, नीरज साळुंखे, संजय हळदीकर, रमजान...
दमसा सभेच्या अध्यक्षपदी भीमराव धुळुबुळू यांची निवड कार्याध्यक्षपदी दि. बा. पाटील, कार्यवाहपदी विनोद कांबळे, संपादकपदी हिमांशू स्मार्त कोल्हापूरः दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या अध्यक्षपदी प्रा. भीमराव...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406