‘अण्णाभाऊंची कादंबरी आशय आणि समाज चिंतन’ हा ग्रंथ आपल्या हाती देताना मनस्वी आनंद होत आहे. मराठी साहित्याचे वाचक, विविध विद्यापीठातील अभ्यासक, विद्यार्थी आणि अण्णाभाऊ प्रेमींना...
भारतीय साहित्याचे निर्माते : नामदेव ढसाळ – प्रा. डॉ.रणधीर शिंदे आज देशात न्यायव्यवस्थेविषयी प्रश्न उपस्थित केला जात असताना, ढसाळांची कविता सांगते की न्यायव्यवस्था प्रस्थापित व्यवस्थेशी...
मल्याळम दलित साहित्याची प्रकृती आणि प्रवृत्ती यांचं गंभीर विवेचन हे देखील या ग्रंथाचं वैशिष्ट्य आहे. विविध वाङ्मयप्रकारांच्या माध्यमातून मल्याळम दलित साहित्याचा विकासक्रम या ग्रंथात चित्रित...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406