December 12, 2025
Home » Eknath Shinde

Eknath Shinde

सत्ता संघर्ष

महायुतीतील सत्तासंघर्ष

 स्टेटलाइन यापुर्वी नगर परिषद, नगर पंचायत अगदी जिल्हा परिषद निवडणुकांमधेही राज्याचे मुख्यमंत्री किंवा सत्ताधारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष एवढ्या हिरीरीने मैदानात उतरलेले कधीच दिसले नाहीत. हर्षवर्धन सकपाळ,...
सत्ता संघर्ष

अॅनाकोंडा, गद्दार, अवलाद, अजगर, पप्पू…

मुंबई कॉलिंग – निवडणुकांचा हंगाम जसा जवळ येऊ लागला आहे तसे राजकीय आरोप प्रत्यारोपांना राज्यात उधाण येऊ लागले आहे. केवळ विरोधी पक्षातीलच नव्हे तर सत्ताधारी...
सत्ता संघर्ष

दीपोत्सव ठाकरे बंधुंचा…

मुंबई कॉलिंग गेल्या अकरा महिन्यात नऊ वेळा आणि जुलै महिन्यापासून पाच महिन्यात सात वेळा ठाकरे बंधू एकमेकांना भेटले. महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर...
सत्ता संघर्ष

कबुतरप्रेमी जैन मुनींचा नवा पक्ष मैदानात

मुंबई कॉलिंग राज्याची राजधानी असलेल्या मुंबईतून महापालिकेने एक्कावन्न कबुतरखाने सार्वजनिक ठिकाणाहून हटवले हे बहुसंख्य जैन समाजाला मान्य झालेले नाही. कबुतरखान्यांच्या मुद्यावरून काही जैन मुनी तर...
सत्ता संघर्ष

दसरा मेळाव्यात रामदास कदम असे का बोलले ?

मुंबई कॉलिंग – उद्धव यांचे निकटवर्तीय माजी मंत्री अॅड. अनिल परब यांनी कदम यांना आपण कोर्टात खेचणार असल्याची धमकी दिली आहे. ते म्हणतात- बाळासाहेबांच्या अंतिम...
सत्ता संघर्ष

एकनाथ शिंदे विरूध्द उद्धव ठाकरे

विश्लेषण जून २०२२ मधे ठाकरेंच्या शिवसेनेत बंडाचा झेंडा फडकावून एकनाथ शिंदे चाळीस आमदारांसह बाहेर पडले आणि उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीचे सरकार कोसळले. स्वत: उद्धव...
सत्ता संघर्ष

फडणवीस आणि जरांगे, जिंकले कोण ?

इंडिया कॉलिंग देवाभाऊंचा मास्टर स्ट्रोक असेही कौतुक झाले. जरांगे व फडणवीस यांच्या अभिनंदनाचे फलक अनेक ठिकाणी लागले. मराठा आरक्षण आंदोलनात एकनाथ शिंदे, अजितदादा पवार, गिरीश...
काय चाललयं अवतीभवती

शाहू महाराजांप्रमाणे समानतेच्या न्यायदान प्रक्रियेत सहभागी होण्याचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे आवाहन

प्रस्ताव सादर करा, खंडपीठही लवकरच करू – सरन्यायाधीश भूषण गवई शाहू महाराजांप्रमाणे समानतेच्या न्यायदान प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन सर्किट बेंचच्या शुभारंभाला कोल्हापूरने अनुभवला सरन्यायाधीशांचा कृतज्ञता...
काय चाललयं अवतीभवती

लोकमान्यांच्या स्वप्नातील भारत साकारण्याचा संकल्प करू – नितीन गडकरी

लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचे वितरण पुणे : टिळकांच्या काळात राजकारण हेच राष्ट्रकारण होते. राजकारण, समाजकारण आणि राष्ट्रकारण हे लोकमान्यांची नीती होती. स्वातंत्र्याच्या लढ्यात भारतीय असंतोषाचे...
मुक्त संवाद सत्ता संघर्ष

भाजप जिंकलीच कशी ? समजवण्याचा विश्लेषणात्मक प्रयत्न

लोकसभेच्या निवडणुकीवेळी महाराष्ट्रात मोठा पराजय पदरी पडलेली महायुती विधानसभा निवडणुकीत एवढा मोठा महाविजय कसा मिळवू शकली ? एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!